महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
मुंबईतल्या जरीमरी येथील मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली असून ती बांधण्यासाठी अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. ही घटना रविवारी संध्याकाळी 6.40...
मी ज्या सुभाष नगर परिसरातून नगरसेवक झालो तेथे फक्त 18% मराठी लोक होते. स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन डॉ. मुजुमदार यांच्या विरोधात निवडणूक लढलो. त्यावेळेला मी...
राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असून आपला उत्तराधिकारी म्हणून ते खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा तयारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त...
कोविडनंतर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि रोजगारनिर्मिती करणे यावर शासन भर देत आहे. महाराष्ट्रात लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील स्टार्टअप इको...
मेरे प्यारे देशवासियों... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर केला. यावेळी त्यांनी साधलेल्या संवादाचा हा...
मुंबईच्या मालाड (पश्चिम)मधील उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ, आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी १९ दुकाने पी उत्तर विभागाने काल (२८ एप्रिल २०२३) निष्कासित केली. त्यात मालाडवासियांच्या...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौर्यासाठी आज सकाळी मॉरिशस येथे आगमन झाले. या दौर्यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे...
एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात...