महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
वैज्ञानिक संशोधन तसेच तंत्रज्ञानविषयक उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षांत मस्त्यव्यवसाय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झालेली दिसते. यावर्षीच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन 2023 निमित्त आयोजित संमेलनात आधुनिक तंत्राचा स्वीकार...
राज्यात १९ सप्टेंबर २०२३पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना...
भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आजपासून 12 जुलैदरम्यान युनायटेड किंगडमला भेट देणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान...
निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्याला संस्थात्मक रचनेची जोड देता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोग आणि पनामा देशातील निवडणूक न्यायाधिकरण यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वेस्थानकावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना काल हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला....
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत मुंबईत होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत...
पुण्यतील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग - CME ) येथे लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 चे माजी लष्करी अधिकारी या...
एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देण्यापासून राज्यात ७५ हजारांची नोकरभरती करण्यापर्यंतचे अनेक निर्णय घेऊन राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने आपले...