डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

महाराष्ट्राचा पहिला उद्योग...

महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न, हा पुरस्कार महाराष्ट्र शासन सुरू करत असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना...

उद्यापासून पंतप्रधान मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 27 आणि नंतर 28 जुलै 2023 रोजी राजस्थान आणि गुजरातला भेट देतील. 27 जुलै रोजी, सकाळी 11:15 वाजता, पंतप्रधान राजस्थानमधील सीकर येथे...

पोकरा योजनेची व्याप्ती...

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात...

80 हजार कोटींचे...

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्गांचा (NHs) विकास आणि देखभालीसाठी प्रामुख्याने जबाबदार आहे. 79,789 कोटी रुपयांचे 6,270 किमी लांबीचे 202 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प...

दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा रेल्वे...

रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टळण्यासाठी उपयोगी ठरणारी कवच प्रणाली आता दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा  रेल्वेमार्गाच्या अंदाजे 3000 किमी मार्गावर बसविण्यात येणार आहे. याकरीता नुकत्याच निविदा मंजूर करण्यात...

सहाराच्या ग्रामीण दावेदारांनी...

खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी सहारा रिफंड पोर्टल, म्हणजेच सहकारी संस्था केंद्रीय निबंधक सहारा परतावा पोर्टलवर दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, केंद्रीय गृह...

इर्शाळवाडीतली लोकसंख्या 228...

इर्शाळवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावर इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता नाही. मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे...

उपसभापतीपदावरून डॉ. नीलम...

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे,...

वृद्ध साहित्यिक व...

महाराष्ट्रातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या काही जुन्या लाभार्थ्याची परिपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी...
Skip to content