19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर ठरला. शाहरुख खानच्या 'जवान'चा (₹ 75 कोटी) विक्रम मोडत, रणवीर सिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कमाई नोंदवली. हा फक्त एक चित्रपट नाही, हे Gen-Z च्या थिएटर प्रेमाचं पुनरागमन आहे!
आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-अॅक्शन थ्रिलरमध्ये रणवीर सिंगने 'जसकिरात सिंग रंगी' उर्फ 'हमजा अली मझारी' ही गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानातील कराची...
समाज एकसंघ ठेवण्यासाठीचा संदेश असलेले ‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नवीन पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे...
देशात इंग्रज राजवटीत चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे महान विभूती धुंडिराज गोविंद उर्फ आजचे दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या चित्रपट निर्मितीचे प्रदर्शनाचे १९१३ हे वर्ष! क्षितिजापलिकडची सृजनक्षमता,...
माघ महिन्यातली श्री गणेश जयंती उद्या म्हणजेच सोमवार दि. १५ फेब्रुवारीला सर्वत्र साजरी होत आहे. त्यानिमित्त थोडेसे..
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या...
मराठे उद्योग समुहातील तिसऱ्या पिढीचे उद्योजक यशवंत मराठे यांनी लिहिलेले ‘छपाई ते लेखणी’ हे पुस्तक म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने वाचकांशी सुसंवाद साधणारे आहे. लेखनशैली अत्यंत...
गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या...
किराणा आणि आग्रा घराण्याच्या ख्यातनाम गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाची मैफल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, १३ फेब्रुवारी २०२१ यादिवशी सायंकाळी...
आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना...
हिंदुस्थानी संगीताचे पितामह, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (1922-2011), यांचे जन्मशताब्दी वर्ष 4 फेब्रुवारी 2021 ते 2022 या कालावधीत साजरा होत आहे. त्यांना अभिवादन म्हणून केंद्र सरकार ते विविध कार्यक्रमांद्वारे साजरे करणार आहे....