कल्चर +

‘अंगूरी भाभी’ने लावलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे!

प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, जवळपास दहा वर्षांनंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने स्वतःहून कबूल केले आहे की, तिने निर्मात्यावर केलेले ते सर्व आरोप पूर्णपणे खोटे होते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात तिने...

विजय कदम यांना...

सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा...

मृण्मयी देशपांडे, संदीप...

काल्पनिक आणि पौराणिक कथा आपल्या विलक्षण शैलीत शब्दबद्ध करून तमाम साहित्यप्रेमीमच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे आघाडीचे सिद्धहस्त लेखक आणि साऱ्या विश्वाला वेड...

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट...

मुंबईतले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत १२वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव...

‘मराठी भाषा गौरव...

आज रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने ‘स्टोरीटेल’ प्रकाशित करत आहे सुप्रसिध्द लेखक वि. ग. कानिटकरलिखित ‘दर्शन ज्ञानेश्वरी’. ‘मराठिचिया बोलू...

ज्येष्ठ गायिका डॉ....

आपले आई वडील व गुरुजन आज हयात नसले तरीही श्रोते हाच आपला सांगीतिक परिवार आहे. साधक आणि कलाकार या दोन्ही भूमिका आपण यशस्वीपणे पार...

रविवारी पहाटे ‘ब्रह्मनाद’...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने येत्या रविवारी, 13 फेब्रुवारीला पहाटे 6.30 वाजता 'ब्रह्मनाद', या संगीत पहाट मैफलीचे आयोजन करण्यात...

.. कारण तेव्हा...

एकदा जंगलात उघड्या जीपमधून फोटोग्राफी करताना वाघ पुढे पुढे येत होता. एक वाघीण अगदी जीपला घासून पुढे गेली. मी मात्र घाबरलो होतो. मात्र त्या...

आता ऐका अविनाश...

भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्‍चिम भारतातील...

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त...

मुलींचे महत्त्व आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी, दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन देशभरात साजरा केला जातो. आज यानिमित्ताने मुलींचे हक्क, आरोग्य...
Skip to content