कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी सातत्याने झगडणारे दै. ‘सामना’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपल्या २६व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. कबड्डीसाठी आयुष्यभर योगदान देणारे खेळाडू, कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, पत्रकार तसेच उदयोन्मुख खेळाडूंच्या कार्यकर्तृत्त्वाचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव केला...
राज्य विधिमंडळाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासमवेत विधान भवनात हजर झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या चित्रपटात संपूर्णपणे मग्न असलेले आणि जागतिक चित्रपट विश्वातील सर्वात आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक असलेले हंगेरियन चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बेला टार पुण्याच्या फिल्म अँड...
मुंबईतल्या कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून जी-20 देशांचे प्रतिनिधी आज अक्षरशः भारावले.
जी-20 देशांच्या प्रतिनिधींची 13 ते 16 डिसेंबर 2022...
मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कलच्या वतीने येत्या 26 डिसेंबरला दुपारी तीन वाजता, दुसरा मजला, जीपीओ इमारत, मुंबई- 400001 येथील कार्यालयात 121वी डाक अदालत...
भारत आज 800 दशलक्षाहून अधिक ब्रॉडबँड वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठा 'कनेक्टेड' देश बनला आहे, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि...
मुंबईतल्या दादर येथील ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था, या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा...
राज्याच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध...
नुकत्याच येऊन गेलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री', या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले.
गेले काही दिवस ते...