माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचतो, तसतसे आपले पाय आपोआप भूतकाळाच्या वाटेने वळू लागतात. वयानुसार जुन्या आठवणींना उजाळा देण्याची, बालपणीच्या ठिकाणी जाण्याची आणि आता हयात नसलेल्या व्यक्तींना स्मरण्याची ओढ का वाढते? हा केवळ योगायोग नसून त्यामागे एक खोल मानसशास्त्रीय आणि भावनिक प्रवास आहे.
१. अस्तित्त्वाचा शोध आणि ओळखीची जाणीव
वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर माणसाला आपल्या मुळांकडे परत जावंसं वाटतं. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण बालपणीच्या...
भारतीय हॉकीने आपले शतक दिमाखात साजरे केले आहे. १९२४ साली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची स्थापना झाली आणि अवघ्या एका वर्षात इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना ग्वाल्हेर...
पुणे येथील वैष्णवी हगवणे आणि त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य केंद्रामधील डॉ. संपदा मुंडे हिच्या आत्महत्त्येचे प्रकरण गेले तीन महिने देशभरात गाजत असतानाच...
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड...
मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं...
राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांना महाविकास आघाडीमध्ये बरोबर घ्यायचे की नाही ह्यावरून आता आघाडीतल्या सर्व घटकपक्षांची उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसने...
भीती आणि वास्तवाच्या पलीकडे रात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र... आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्त्व आता केवळ बातमी नाही,...
ज्ञान आणि अनुभव यांचा साठा करायचा नसतो. ज्ञान वाटल्यानं वृद्धींगत होतं आणि अनुभवाची शिदोरी समृद्ध समाजासाठी योगदान देते. उद्योजकतेचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. अजित...