माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचतो, तसतसे आपले पाय आपोआप भूतकाळाच्या वाटेने वळू लागतात. वयानुसार जुन्या आठवणींना उजाळा देण्याची, बालपणीच्या ठिकाणी जाण्याची आणि आता हयात नसलेल्या व्यक्तींना स्मरण्याची ओढ का वाढते? हा केवळ योगायोग नसून त्यामागे एक खोल मानसशास्त्रीय आणि भावनिक प्रवास आहे.
१. अस्तित्त्वाचा शोध आणि ओळखीची जाणीव
वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर माणसाला आपल्या मुळांकडे परत जावंसं वाटतं. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण बालपणीच्या...
कामाच्या धावपळीत प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान एक दिवस विश्रांतीची अपेक्षा असते. पण प्रश्न असा येतो की, आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळणे अनिवार्य आहे का?...
आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या हातात असते की, ते सर्वस्वी आपल्या नशिबात किंवा जीन्समध्ये (Genes) लिहिलेले असते? हा प्रश्न केवळ सामान्य माणसालाच नाही, तर वैज्ञानिकांनाही...
तुम्ही आम्ही जनसामान्य असो.. वा खेळाडू, कलाकार असो.. साधा ताप, सततचा खोकला, सर्दी, पोटदुखी, लहानमोठा अपघात, कधी काही दिवस रुग्णालयात राहवे लागणे असो, एकूणच...
शेती परवडत नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.. वगैरे चर्चा शहरी लोक ऐकत असतात. ऐकून सोडून देतात. गावात बांधावर प्रत्यक्ष जाऊन बघण्याची उत्सुकता असली तरी...
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने कुटुंबातील स्त्रियांसाठी (आई, पत्नी, बहीण, मुलगी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही एक उत्कृष्ट भेट ठरू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही 'व्हॅलेंटाईन थीम'...
ठाकरेंची शिवसेना आणि मोदी-शाहंची भाजपा यांच्याशी मुंबईत लढत देताना काँग्रेसची दमछाक होत आहे. ठाकरे बंधुंनी एकत्र येऊन विरोधी बाकांवर पुरेशी जागा तरी मिळवली. काँग्रेसने...
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्या ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडतील याबद्दल तीळमात्र शंका...
विश्वातील कार रेसिंगच्या प्रतिष्ठेच्या फॉम्युला-वन शर्यतीत चालकांचे जग्गजेतेपद ब्रिटनच्या अवघ्या २६ वर्षीय मॅकलारेन संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लँडो नॉरिसने पटकावून "वेगाचा नवा बादशहा" अशी बिदुरावलीदेखील...
अखेर अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अवघ्या ४ दिवसांत सुनेत्रा अजित पवार ह्यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्यावरून आता उलटसुलट चर्चा चालू आहेत. म्हणजे राजकीय...