२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे.
जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने: आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन...
देशवासीय प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी सज्ज असताना विजय सेल्स, या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळीला मेगा रिपब्लिक डे सेलसह लोकशाहीच्या उत्साहाच्या भव्य साजरीकरणाची घोषणा...
डिजिटल परिवर्तनासाठी, व्यापक स्तरावर डिजिटल उपाययोजना सामाईक करण्याच्या क्षेत्रात, सहकार्य करण्याबाबत, भारत आणि क्युबा यांच्यातील सामंजस्य कराराला नवी दिल्लीत नुकतीच मंजुरी देण्यात आली.
भारताच्या बाजूने...
रॉयल नेव्हीचे एचएमएस स्पाई हे ऑफशोअर गस्ती जहाज 17 ते 27 जानेवारी 2024दरम्यान कोचीच्या सदिच्छा भेटीवर आहे. आगमनानंतर भारतीय नौदल बँडने या जहाजाचे जल्लोषात...
केंद्र सरकारने सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक...
एडनच्या आखातात भारतीय नौदलाने ड्रोन हल्ला करत नुकतेच एक मालवाहू जहाज वाचवले. 17 जानेवारी 24 रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी सागरी चाच्यांनी एमव्ही...
न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावीनंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे....
भारतीय रेल्वेने 'भारत गौरव' पर्यटक गाड्यां अंतर्गत संकल्पना-आधारित मार्गांवर पर्यटक गाड्या चालवण्याची संकल्पना मांडली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे प्रदर्शित करणे...
27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी नाशिकमधील हनुमान नगर येथील महायुवा ग्राम येथे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2021च्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय...
नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वित्तीय सेवांचा लाभ आठ कोटी ग्राहकांना उपलब्ध करून देत एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) काल केली.
या बँकेच्या स्थापनेपासून, आयपीपीबी...