माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचतो, तसतसे आपले पाय आपोआप भूतकाळाच्या वाटेने वळू लागतात. वयानुसार जुन्या आठवणींना उजाळा देण्याची, बालपणीच्या ठिकाणी जाण्याची आणि आता हयात नसलेल्या व्यक्तींना स्मरण्याची ओढ का वाढते? हा केवळ योगायोग नसून त्यामागे एक खोल मानसशास्त्रीय आणि भावनिक प्रवास आहे.
१. अस्तित्त्वाचा शोध आणि ओळखीची जाणीव
वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर माणसाला आपल्या मुळांकडे परत जावंसं वाटतं. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण बालपणीच्या...
डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी लिहिलेल्या 'तंजावरचे मराठे', या पुस्तकातून दुर्लक्षित इतिहासाची ओळख करून देण्यात आली आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संशोधक अरुणचंद्र पाठक यांनी...
भारतभूमीत न्युझीलंडकडून प्रथमच "व्हाइट वॉश" मिळाल्यानंतर मानाच्या समजल्या जाणाऱ्या गावस्कर-बॉर्डर चषक २०२४-२५ या कसोटी मालिकेतदेखील भारताला कांगारुंकडून ३-१ अशी हार खावी लागल्यानंतर सध्या भारतीय...
मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे 'मोसाद'चे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या. आजुबाजूला असलेली अरब शत्रूराष्ट्रं, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह...
२०२४ हे सरते वर्ष भारतीय बुद्धिबळ खेळासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम वर्ष ठरले असेल असे म्हटले तर वावगे ठरू नये. याअगोदर अशी दैदिप्यमान कामगिरी भारतीय...
एकांकिका, या नाट्यप्रकाराबद्दल मी काय सांगावे? या पुस्तकाच्या संपादक विशाखा कशाळकर 'लेखकांसाठी खुला एकांकिका वाचनमंच'च्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने लिहितात-
नाटक ही सांघिक कला आहे. नाटक...
सिंगापूर येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनवर भारताचा युवा बुद्धिबळपटू दोमाराजू गुकेशने अटीतटीच्या लढतीत शानदार विजय मिळवून बुद्धिबळ विश्वाला नवा जगज्जेता...
हल्ली टीव्हीवर कुतुब मिनारवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काय आहे कुतुब मिनारचे सत्य? भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव...
भारताच्या ३९ वर्षीय पंकज अडवाणीने नुकत्याच झालेल्या दोहा, कतार येथील जागतिक बिलियर्ड स्पर्धेत २०वे जेतेपद पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम...
ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खडतरच असणार आहे. १९९१-९२नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नुकत्याच...