आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत बाहेरील गोंधळात गुंतलेले असतो. पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत- एकाकी प्रवास (Solo Trekking), निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त स्वयंपाक करणे, मुक्तलेखन आणि विविध प्रकारची ध्यानधारणा. या गोष्टी केवळ छंद नसून, स्वतःला ओळखण्याची एक उत्तम संधी आहेत.
एकाकी प्रवास आणि स्वयंपाक: एक अनुभव
जेव्हा आपण एकटे ट्रेकला जातो, तेव्हा आपण केवळ डोंगरदऱ्यांशी जोडले जात नाही, तर आपण आपल्या विचारांशीही जोडले जातो. एकाकी प्रवास आपल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो. त्याचवेळी, निसर्गाच्या कुशीत स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणे हा एक वेगळाच आनंद आहे. साधे जेवण बनवताना लागणारा संयम...
इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक आर्ट पेपरवर छापलेले आहे.
लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली...
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला "धर्मवीर २" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२...
अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक...
पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर, साऊंडबॉक्स व मोबाईल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्या २४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत...
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४पर्यंत यासाठी...
इतिहास पुसून टाकता येत नाही, बदलताही येत नाही, मात्र... इतिहास विसरता येतो! हाच विसरलेला इतिहास सांगण्याचे काम बाबू गंजेवार यांनी केला आहे. कोणता इतिहास...
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून...
आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय संविधानाबाबत पसरवलेला संभ्रम आणि अफवा...
मुंबईतल्या आरे कॉलनीच्या टोकाला (पवईच्या बाजूने) फिल्टरपाडा सर्कल परिसरात नेहमीच रिक्षा व खासगी मोटारगाड्या पार्क केल्या जात असतात. गेली अनेक वर्षे येथे वाहतुकीला अडथळा...