बॅक पेज

वैभव सुर्यवंशीच्या स्फोटक खेळाने आठवला कपिल देव!

हरारे येथे झालेल्या १९ वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत‌ आयुष म्हात्रेच्या भारतीय संघाने इंग्लंड‌चा १०० धावांनी पराभव करून जेतेपदाचा शानदार षटकार ठोकला. उभय संघात २०२२मध्येदेखील अंतिम फेरीत लढत झाली होती. त्यावेळीदेखील भारतीय युवा संघच सरस ठरला होता. त्याच विजयाची पुनरावृत्ती भारतीय संघाने ४ वर्षांनतर पुन्हा हरारेत करुन दाखवली. गतवेळचा पराभवाचा बदला इंग्लंड‌ संघाला घेता आला नाही. कारण भारतीय संघाने त्यांना तशी संधीच दिली नाही. सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक भारताने‌ जिंकून इंग्लंड‌समोर विजयासाठी ४१२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले. भारताचा युवा धडाकेबाज फलंदाज, अवघ्या १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने ८० चेंडुत १५ चौकार...

व्हा. ऍड. दिनेश...

व्हाईस ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम यांनी नौदलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. पदभार स्वीकारल्यावर ध्वज अधिकारी त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण...

आंतरराष्ट्रीय महाप्रकल्प ‘एसकेए’मध्ये...

सुमारे 1250 कोटी रुपयांच्या खर्चासह एसकेए अर्थात स्क्वेयर किलोमीटर अॅरे, या आंतरराष्ट्रीय महाप्रकल्पात भारताच्या सहभागासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये पुढील 7 वर्षांच्या...

अजूनही नावनोंदणी करू...

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असला, तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नावनोंदणी...

हजारो टन गहू...

भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने गहू आणि कच्च्या तांदळाचा लिलाव जाहीर केला आहे. येत्या 3 जानेवारी 2024 रोजी हा लिलाव होईल. या लिलावाअंतर्गत 17500 मेट्रिक टन गहू आणि 5000 मेट्रिक टन...

लाकडाच्या वाहतुकीसाठी आता...

देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वनोपजांची विनाअडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी...

एलटीटी रेल्वेस्थानकातही आता...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर आता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवरील पहिले आणि मुंबईतील दुसऱ्या 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' चे उद्घाटन हल्दीरामच्या सहकार्याने केले. या उद्घाटनप्रसंगी...

‘वीर बाल दिना’निमित्तच्या...

नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आज, 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता 'वीर बाल दिना'निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा...

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय...

महाराष्ट्र सरकारच्या एका अहवालानुसार राज्यात 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनार असून राज्यातील 72% मत्स्य उत्पादन कोकण क्षेत्रात होते. कोकणतल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या डॉ. बाळासाहेब सावंत...

भारताने 2014पासून आतापर्यंत...

भारताने 2014-23 या कालावधीत 396 परदेशी आणि 70 देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले, तर 2003-13 या कालावधीत भारताने 33 परदेशी आणि देशांतर्गत 31 उपग्रह प्रक्षेपित...
Skip to content