बॅक पेज

वैभव सुर्यवंशीच्या स्फोटक खेळाने आठवला कपिल देव!

हरारे येथे झालेल्या १९ वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत‌ आयुष म्हात्रेच्या भारतीय संघाने इंग्लंड‌चा १०० धावांनी पराभव करून जेतेपदाचा शानदार षटकार ठोकला. उभय संघात २०२२मध्येदेखील अंतिम फेरीत लढत झाली होती. त्यावेळीदेखील भारतीय युवा संघच सरस ठरला होता. त्याच विजयाची पुनरावृत्ती भारतीय संघाने ४ वर्षांनतर पुन्हा हरारेत करुन दाखवली. गतवेळचा पराभवाचा बदला इंग्लंड‌ संघाला घेता आला नाही. कारण भारतीय संघाने त्यांना तशी संधीच दिली नाही. सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक भारताने‌ जिंकून इंग्लंड‌समोर विजयासाठी ४१२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले. भारताचा युवा धडाकेबाज फलंदाज, अवघ्या १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने ८० चेंडुत १५ चौकार...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आजपासून...

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पहिले प्रभु श्री. धन कुबेर यांची मूर्ती तसेच माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती,...

हैदराबादनजीक गुरूवारपासून होणार...

केंद्रीय संस्कृती मंत्रालय (विशेष विभाग) आणि हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने येत्या 14 ते 17 मार्चदरम्यान जागतिक अध्यात्म महोत्सव नावाची एक विशिष्ट आध्यात्मिक परिषद आयोजित करणार आहेत. ही परिषद हैदराबाद...

डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने...

खुशी निजाई (नाबाद ६०) आणि लेग स्पिनर श्रेया सुरेश (१८ धावात ४ बळी) या दोघींच्या शानदार प्रदर्शनामुळे डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा ४८...

टपाल खाते करणार...

भारतीय टपाल विभागाने पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी नोंदणी मोहीम सुरू केली आहे. सरकारच्या या भव्य उपक्रमामुळे छतावर सौर पॅनेल बसविण्‍यासाठी भरघोस...

जुन्या अणुऊर्जा प्रकल्पांवर...

जुन्या होत चाललेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकाळ परिचालन करण्यापासून ते लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांसह नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानांचे नियमन अशा सर्व विषयांवर चर्चा करण्याकरीता अणुऊर्जा...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे) या संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबची घोडदौड संपुष्टात आणत चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांना...

मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी...

मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशांतून आलेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी ताडोबा महोत्सवाला भेट देत व्याघ्र संवर्धनाचा नुकताच संदेश दिला. राज्याचे वन,...

आता संध्याकाळी 6...

उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 31 मार्च 2024पर्यंत जनतेसाठी खुले असणार आहे. आता पर्यटक सोमवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस सकाळी 10.00 ते...

5000 शेतकरी उत्पादक...

भारतातल्या एकूण 8,000 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्थांपैकी (एफपीओज) सुमारे 5,000 संस्थांनी त्यांच्या उत्पादनांची देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी डिजिटल व्यापारविषयक खुल्या नेटवर्कच्या (ओएनडीसी)...
Skip to content