HomeArchiveपोदार महाविद्यालयात आजपासून...

पोदार महाविद्यालयात आजपासून स्त्री-रोगतज्ज्ञांची आयुर्वेद परिषद

Details
पोदार महाविद्यालयात आजपासून स्त्री-रोगतज्ज्ञांची आयुर्वेद परिषद

    05-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून (ता. 5) मुंबईच्या वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात सुरू होत असून त्यात देशभरातील नामांकित तज्ज्ञ आपले अभ्यासपूर्ण प्रबंध सादर करतील तसेच वैचारिक मंथनदेखील यानिमित्ताने होणार आहे. या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक हेदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
 
 
कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील १०० संशोधक, २०० प्रतिनिधी तसेच ५० निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.
 
 
पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम उपस्थित राहतील. कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होईल. डॉ. बनवारीलाल गौड हे भारतातील या विषयावरील प्रमुख तज्ज्ञ असून त्यांचे आणि डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांचे मार्गदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य आहे.”
 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून (ता. 5) मुंबईच्या वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात सुरू होत असून त्यात देशभरातील नामांकित तज्ज्ञ आपले अभ्यासपूर्ण प्रबंध सादर करतील तसेच वैचारिक मंथनदेखील यानिमित्ताने होणार आहे. या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक हेदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
 
 
“कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील १०० संशोधक, २०० प्रतिनिधी तसेच ५० निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.”
 
 
“पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम उपस्थित राहतील. कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होईल. डॉ. बनवारीलाल गौड हे भारतातील या विषयावरील प्रमुख तज्ज्ञ असून त्यांचे आणि डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांचे मार्गदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य आहे.”

कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनकागोफस्त्री रोगतज्ज्ञपहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषदरा. आ. पोदार महाविद्यालयवैद्यराज व्हिजनआयुर्वेद विज्ञान मंडळमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनएमयुएचएस

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content