HomeArchive५वी / ८वीच्या...

५वी / ८वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन

Details
५वी / ८वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता ५वी व ८वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची रूपरेषाव अभ्यासक्रम बदलला आहे. याकरिता पुढील वर्षी परीक्षेला बसणाऱ्या व यावर्षी इ. ४थी व ७वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये या परीक्षेबाबत जागृती आणण्यासाठी ‘आर्किमिडीज फाऊंडेशन’मार्फत विद्यार्थी व पालक यांच्यासाठी २४ मार्च २०१९ रोजी मुंबईत विलेपार्ले, परळ व ग्रँट रोड येथे २ तासांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेमध्ये संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक या परीक्षेसंदर्भात समर्पक मार्गदर्शन करणार आहेत. यात स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय? या परीक्षेचे भविष्यातील महत्त्व, स्कॉलरशिप मिळवण्याकरिता आवश्यक असणाऱ्या क्लृप्त्या व तंत्रे याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता संपर्क-९८६९७४६४१८ / ८०९७०४५६७८”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता ५वी व ८वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची रूपरेषाव अभ्यासक्रम बदलला आहे. याकरिता पुढील वर्षी परीक्षेला बसणाऱ्या व यावर्षी इ. ४थी व ७वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये या परीक्षेबाबत जागृती आणण्यासाठी ‘आर्किमिडीज फाऊंडेशन’मार्फत विद्यार्थी व पालक यांच्यासाठी २४ मार्च २०१९ रोजी मुंबईत विलेपार्ले, परळ व ग्रँट रोड येथे २ तासांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेमध्ये संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक या परीक्षेसंदर्भात समर्पक मार्गदर्शन करणार आहेत. यात स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय? या परीक्षेचे भविष्यातील महत्त्व, स्कॉलरशिप मिळवण्याकरिता आवश्यक असणाऱ्या क्लृप्त्या व तंत्रे याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता संपर्क-९८६९७४६४१८ / ८०९७०४५६७८”

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content