HomeArchiveस्वा. सावरकरांवरील पुस्तकाचे...

स्वा. सावरकरांवरील पुस्तकाचे १७ सप्टेंबरला प्रकाशन

Details
स्वा. सावरकरांवरील पुस्तकाचे १७ सप्टेंबरला प्रकाशन

    13-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने पेंग्विन प्रकाशित आणि विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे मुंबईतील प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाच्या सभागृहात होणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अधिकाधिक नागरिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने पेंग्विन प्रकाशित आणि विक्रम संपत लिखित `सावरकरः इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचे मुंबईतील प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाच्या सभागृहात होणार आहे.

“हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अधिकाधिक नागरिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content