HomeArchiveसंगीत बारीत लावण्यांचा...

संगीत बारीत लावण्यांचा कलाविष्कार!

Details
संगीत बारीत लावण्यांचा कलाविष्कार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर आणि आकांक्षा कदम, पुष्पा सातारकर या लावण्यवतींच्या बहारदार लावण्यांनी मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संगीत बारी कार्यक्रमात एकच रंगत आली. रसिक प्रेक्षक यामुळे पुरते घायाळ झाले. लावण्यांची अदाकारी, नजाकत आणि वेगवेगळ्या पठडीतील कलाविष्काराने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

 

लेखक भूषण कोरगांवकर यांचे तर दिग्दर्शन सावित्री मेधातूल यांचे होते. चंद्रकात लाखे (पेटी), सुनील जावळे (तबला), विनायक जावळे (ढोलकी) तसेच गायिका लताबाई वाईकर आदींचा कलाविष्कारही उपस्थितांना यावेळी अनुभवता आला. भूषण कोरगांवकर आणि सावित्री मेधातूल यांनी तमाशांचे फड धुंडाळून, तिथे राहून लावणी प्रकाराचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचनदेखील उपस्थितांसाठी उपयुक्त ठरले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर आणि आकांक्षा कदम, पुष्पा सातारकर या लावण्यवतींच्या बहारदार लावण्यांनी मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संगीत बारी कार्यक्रमात एकच रंगत आली. रसिक प्रेक्षक यामुळे पुरते घायाळ झाले. लावण्यांची अदाकारी, नजाकत आणि वेगवेगळ्या पठडीतील कलाविष्काराने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

 

लेखक भूषण कोरगांवकर यांचे तर दिग्दर्शन सावित्री मेधातूल यांचे होते. चंद्रकात लाखे (पेटी), सुनील जावळे (तबला), विनायक जावळे (ढोलकी) तसेच गायिका लताबाई वाईकर आदींचा कलाविष्कारही उपस्थितांना यावेळी अनुभवता आला. भूषण कोरगांवकर आणि सावित्री मेधातूल यांनी तमाशांचे फड धुंडाळून, तिथे राहून लावणी प्रकाराचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचनदेखील उपस्थितांसाठी उपयुक्त ठरले.”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content