HomeArchiveयारी गल्ली मित्र...

यारी गल्ली मित्र मंडळाने साकारला शेतकरी समस्यांचा देखावा

Details
यारी गल्ली मित्र मंडळाने साकारला शेतकरी समस्यांचा देखावा

    06-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
मुंबईतील वर्सोवा, यारी गल्ली मित्र मंडळाचा गणपती हा सर्वधर्मीय गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. येथील अल्पसंख्याक आणि इतर धर्माचे लोक येथील गणपतीच्या दर्शनाला आवर्जून येतात. यारी गल्ली मित्र मंडळ गेली अनेक वर्षं सामाजिक बांधिलकी जपत समाजात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आली आहे. त्यात गुढीपाडवा असो, लहान मुला/मुलींचे मोफत किल्ले दर्शन असो, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्यकला असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वतोपरी जोमाने कामाला लागतात. सार्वजनिक गणेशोत्सवात विविधता आणण्याचा प्रयत्न सदर मंडळाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.
 
 
गणेशोत्सवात समाजाला संदेश सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यात “”पाणी हे पृथ्वीवरील अमृत””,””मेरा देश महान””, “”स्त्री भृणहत्त्या””, ”परिवर्तन हाच संसाराचा नियम”, असे अनेक देखावे सादर करून समाजात उद्भवणाऱ्या विषयाचे गांभीर्य ओळखून समाजात घडणार्यास घटनांची माहिती करून दिली जाते. याही वर्षी होणार्या गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, या विषयावर जनजागृती आणण्यासाठी सरकारने शेतकर्यां साठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, हा त्यामागचा उद्द्येश आहे. असा छोटासा प्रयत्न रिक्षी रहाटे आणि ग्रुप करत आहे. मंडळाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम यांनी ही माहिती दिली.
 
 
यंदा गणेशोत्सवात सदर मंडळाने विभागातील घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर भजने, पाककला स्पर्धा, हरिपाठ, चित्रकला स्पर्धा, लेखनकौशल्य स्पर्धा असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम, खजिनदार ह्रषिकेश कामत, शांताराम नेवरेकर तसेच कार्यकर्ते अभिषेक रासम, प्रतिक घाणेकर ,चंद्रकांत भागडे, जगदीश जोशी, संजय पाटील, शैलेश साळवी, विलास वाडकर आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.”

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“मुंबईतील वर्सोवा, यारी गल्ली मित्र मंडळाचा गणपती हा सर्वधर्मीय गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. येथील अल्पसंख्याक आणि इतर धर्माचे लोक येथील गणपतीच्या दर्शनाला आवर्जून येतात. यारी गल्ली मित्र मंडळ गेली अनेक वर्षं सामाजिक बांधिलकी जपत समाजात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आली आहे. त्यात गुढीपाडवा असो, लहान मुला/मुलींचे मोफत किल्ले दर्शन असो, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्यकला असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वतोपरी जोमाने कामाला लागतात. सार्वजनिक गणेशोत्सवात विविधता आणण्याचा प्रयत्न सदर मंडळाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.”
 
 
“गणेशोत्सवात समाजाला संदेश सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यात “”पाणी हे पृथ्वीवरील अमृत””,””मेरा देश महान””, “”स्त्री भृणहत्त्या””, ”परिवर्तन हाच संसाराचा नियम”, असे अनेक देखावे सादर करून समाजात उद्भवणाऱ्या विषयाचे गांभीर्य ओळखून समाजात घडणार्यास घटनांची माहिती करून दिली जाते. याही वर्षी होणार्या गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, या विषयावर जनजागृती आणण्यासाठी सरकारने शेतकर्यां साठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, हा त्यामागचा उद्द्येश आहे. असा छोटासा प्रयत्न रिक्षी रहाटे आणि ग्रुप करत आहे. मंडळाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम यांनी ही माहिती दिली.”
 
 
“यंदा गणेशोत्सवात सदर मंडळाने विभागातील घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर भजने, पाककला स्पर्धा, हरिपाठ, चित्रकला स्पर्धा, लेखनकौशल्य स्पर्धा असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम, खजिनदार ह्रषिकेश कामत, शांताराम नेवरेकर तसेच कार्यकर्ते अभिषेक रासम, प्रतिक घाणेकर ,चंद्रकांत भागडे, जगदीश जोशी, संजय पाटील, शैलेश साळवी, विलास वाडकर आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content