HomeArchiveयारी गल्ली मित्र...

यारी गल्ली मित्र मंडळाने साकारला शेतकरी समस्यांचा देखावा

Details
यारी गल्ली मित्र मंडळाने साकारला शेतकरी समस्यांचा देखावा

    06-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
मुंबईतील वर्सोवा, यारी गल्ली मित्र मंडळाचा गणपती हा सर्वधर्मीय गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. येथील अल्पसंख्याक आणि इतर धर्माचे लोक येथील गणपतीच्या दर्शनाला आवर्जून येतात. यारी गल्ली मित्र मंडळ गेली अनेक वर्षं सामाजिक बांधिलकी जपत समाजात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आली आहे. त्यात गुढीपाडवा असो, लहान मुला/मुलींचे मोफत किल्ले दर्शन असो, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्यकला असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वतोपरी जोमाने कामाला लागतात. सार्वजनिक गणेशोत्सवात विविधता आणण्याचा प्रयत्न सदर मंडळाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.
 
 
गणेशोत्सवात समाजाला संदेश सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यात “”पाणी हे पृथ्वीवरील अमृत””,””मेरा देश महान””, “”स्त्री भृणहत्त्या””, ”परिवर्तन हाच संसाराचा नियम”, असे अनेक देखावे सादर करून समाजात उद्भवणाऱ्या विषयाचे गांभीर्य ओळखून समाजात घडणार्यास घटनांची माहिती करून दिली जाते. याही वर्षी होणार्या गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, या विषयावर जनजागृती आणण्यासाठी सरकारने शेतकर्यां साठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, हा त्यामागचा उद्द्येश आहे. असा छोटासा प्रयत्न रिक्षी रहाटे आणि ग्रुप करत आहे. मंडळाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम यांनी ही माहिती दिली.
 
 
यंदा गणेशोत्सवात सदर मंडळाने विभागातील घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर भजने, पाककला स्पर्धा, हरिपाठ, चित्रकला स्पर्धा, लेखनकौशल्य स्पर्धा असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम, खजिनदार ह्रषिकेश कामत, शांताराम नेवरेकर तसेच कार्यकर्ते अभिषेक रासम, प्रतिक घाणेकर ,चंद्रकांत भागडे, जगदीश जोशी, संजय पाटील, शैलेश साळवी, विलास वाडकर आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.”

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“मुंबईतील वर्सोवा, यारी गल्ली मित्र मंडळाचा गणपती हा सर्वधर्मीय गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. येथील अल्पसंख्याक आणि इतर धर्माचे लोक येथील गणपतीच्या दर्शनाला आवर्जून येतात. यारी गल्ली मित्र मंडळ गेली अनेक वर्षं सामाजिक बांधिलकी जपत समाजात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आली आहे. त्यात गुढीपाडवा असो, लहान मुला/मुलींचे मोफत किल्ले दर्शन असो, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्यकला असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वतोपरी जोमाने कामाला लागतात. सार्वजनिक गणेशोत्सवात विविधता आणण्याचा प्रयत्न सदर मंडळाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.”
 
 
“गणेशोत्सवात समाजाला संदेश सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यात “”पाणी हे पृथ्वीवरील अमृत””,””मेरा देश महान””, “”स्त्री भृणहत्त्या””, ”परिवर्तन हाच संसाराचा नियम”, असे अनेक देखावे सादर करून समाजात उद्भवणाऱ्या विषयाचे गांभीर्य ओळखून समाजात घडणार्यास घटनांची माहिती करून दिली जाते. याही वर्षी होणार्या गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, या विषयावर जनजागृती आणण्यासाठी सरकारने शेतकर्यां साठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, हा त्यामागचा उद्द्येश आहे. असा छोटासा प्रयत्न रिक्षी रहाटे आणि ग्रुप करत आहे. मंडळाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम यांनी ही माहिती दिली.”
 
 
“यंदा गणेशोत्सवात सदर मंडळाने विभागातील घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर भजने, पाककला स्पर्धा, हरिपाठ, चित्रकला स्पर्धा, लेखनकौशल्य स्पर्धा असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम, खजिनदार ह्रषिकेश कामत, शांताराम नेवरेकर तसेच कार्यकर्ते अभिषेक रासम, प्रतिक घाणेकर ,चंद्रकांत भागडे, जगदीश जोशी, संजय पाटील, शैलेश साळवी, विलास वाडकर आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content