HomeArchiveपोदार महाविद्यालयात आजपासून...

पोदार महाविद्यालयात आजपासून स्त्री-रोगतज्ज्ञांची आयुर्वेद परिषद

Details
पोदार महाविद्यालयात आजपासून स्त्री-रोगतज्ज्ञांची आयुर्वेद परिषद

    05-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून (ता. 5) मुंबईच्या वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात सुरू होत असून त्यात देशभरातील नामांकित तज्ज्ञ आपले अभ्यासपूर्ण प्रबंध सादर करतील तसेच वैचारिक मंथनदेखील यानिमित्ताने होणार आहे. या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक हेदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
 
 
कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील १०० संशोधक, २०० प्रतिनिधी तसेच ५० निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.
 
 
पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम उपस्थित राहतील. कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होईल. डॉ. बनवारीलाल गौड हे भारतातील या विषयावरील प्रमुख तज्ज्ञ असून त्यांचे आणि डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांचे मार्गदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य आहे.”
 
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून (ता. 5) मुंबईच्या वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात सुरू होत असून त्यात देशभरातील नामांकित तज्ज्ञ आपले अभ्यासपूर्ण प्रबंध सादर करतील तसेच वैचारिक मंथनदेखील यानिमित्ताने होणार आहे. या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक हेदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
 
 
“कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील १०० संशोधक, २०० प्रतिनिधी तसेच ५० निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.”
 
 
“पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम उपस्थित राहतील. कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. ऋजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होईल. डॉ. बनवारीलाल गौड हे भारतातील या विषयावरील प्रमुख तज्ज्ञ असून त्यांचे आणि डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांचे मार्गदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य आहे.”

कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनकागोफस्त्री रोगतज्ज्ञपहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषदरा. आ. पोदार महाविद्यालयवैद्यराज व्हिजनआयुर्वेद विज्ञान मंडळमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनएमयुएचएस

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content