HomeArchiveपूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने...

पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दिले १० कोटी

Details
पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दिले १० कोटी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्या‍यालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.

 
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्या‍यालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.

 
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”
 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content