HomeArchiveपूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने...

पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दिले १० कोटी

Details
पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दिले १० कोटी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्या‍यालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.

 
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्या‍यालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.

 
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”
 

Continue reading

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...

१३ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यात!

एप्रिल महिना संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून मे महिन्याला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सर्व) कॅलेंडरनुसार, मे २०२६मध्ये...

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....
Skip to content