HomeArchiveनसीम खान यांच्या...

नसीम खान यांच्या प्रयत्नांतून चांदिवली अग्निशमन बीट केंद्राची सुरुवात!

Details
नसीम खान यांच्या प्रयत्नांतून चांदिवली अग्निशमन बीट केंद्राची सुरुवात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मागच्या काही वर्षांपासून मुंबईत पवई, संघर्ष नगर, म्हाडा, हिरानंदानी, साकीनाका इत्यादी ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणा पोहोचण्याआधीच गंभीर घटना घडत होत्या. आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी पाठपुरावा करत लेकहोम इमारतीसमोर महापालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी राखीव असलेल्या जागेवर बीट फायर स्टेशन (मिनी फायर स्टेशन) मंजूर करून विकसित करून घेतले. त्याचे लोकार्पण त्यांनी नुकतेच केले. याप्रसंगी अग्निशमन दलाचे मरोळ अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी एच. आर. शेट्टी, उप अग्निशमन अधिकारी माटले, अग्निशमन दलाचे जवान तसेच लेकहोमचे मजहर ठाकूर, मिलिंद मोंडकर आदी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
मागच्या काही वर्षांपासून मुंबईत पवई, संघर्ष नगर, म्हाडा, हिरानंदानी, साकीनाका इत्यादी ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणा पोहोचण्याआधीच गंभीर घटना घडत होत्या. आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी पाठपुरावा करत लेकहोम इमारतीसमोर महापालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी राखीव असलेल्या जागेवर बीट फायर स्टेशन (मिनी फायर स्टेशन) मंजूर करून विकसित करून घेतले. त्याचे लोकार्पण त्यांनी नुकतेच केले. याप्रसंगी अग्निशमन दलाचे मरोळ अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी एच. आर. शेट्टी, उप अग्निशमन अधिकारी माटले, अग्निशमन दलाचे जवान तसेच लेकहोमचे मजहर ठाकूर, मिलिंद मोंडकर आदी उपस्थित होते.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content