HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आदित्य खांडवे यांचे सुश्राव्य गायन

Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आदित्य खांडवे यांचे सुश्राव्य गायन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आजचे तरूण, आघाडीचे गायक आदित्य खांडवे यांच्या सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 7 जुलै 2019 यादिवशी सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. त्यांना यती भागवत आणि सिद्धेश बिचोलकर अनुक्रमे तबला व संवादिनीवर साथ संगत करणार आहेत. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आजचे तरूण, आघाडीचे गायक आदित्य खांडवे यांच्या सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 7 जुलै 2019 यादिवशी सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. त्यांना यती भागवत आणि सिद्धेश बिचोलकर अनुक्रमे तबला व संवादिनीवर साथ संगत करणार आहेत. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content