HomeArchiveऐन पावसाळ्यात तोडक...

ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई..

Details
ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या मोहिली व्हिलेज, साकीनाका येथे मागील ४०-५० वर्षांपासून राहत असलेल्या १४ सोसायटीमधील अंदाजे ८०० परिवारांपैकी काही परिवारांना संचेती नावाच्या बिल्डरने मनपा अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करून बेघर केले.

 
नियमबाह्य तोडक कारवाईच्या विरोधात बुधवारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधिमंडळाचे उपनेते, आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांनी मनपा उपायुक्त मराठे, सहाय्यक पालिका आयुक्त एल विभाग वळंजू आणि संबधित मनपा अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. त्यावेळी स्थानिक लोकांनी मनपाच्या नियमबाह्य तोडक कारवाईचा जोरदार निषेध केला.
 

यावेळी वडेट्टीवार यांनी मनपाने केलेल्या नियमबाह्य तोडक कारवाईचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली तर नसीम खान यांनी अशाप्रकारे बिल्डरशी हातमिळवणी करून तोडक कारवाई केल्यास मनपाविरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला.

 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या मोहिली व्हिलेज, साकीनाका येथे मागील ४०-५० वर्षांपासून राहत असलेल्या १४ सोसायटीमधील अंदाजे ८०० परिवारांपैकी काही परिवारांना संचेती नावाच्या बिल्डरने मनपा अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करून बेघर केले.

 
नियमबाह्य तोडक कारवाईच्या विरोधात बुधवारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधिमंडळाचे उपनेते, आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांनी मनपा उपायुक्त मराठे, सहाय्यक पालिका आयुक्त एल विभाग वळंजू आणि संबधित मनपा अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. त्यावेळी स्थानिक लोकांनी मनपाच्या नियमबाह्य तोडक कारवाईचा जोरदार निषेध केला.
 

यावेळी वडेट्टीवार यांनी मनपाने केलेल्या नियमबाह्य तोडक कारवाईचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली तर नसीम खान यांनी अशाप्रकारे बिल्डरशी हातमिळवणी करून तोडक कारवाई केल्यास मनपाविरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला.

 
 
 
 ”
 
 
 
 
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content