HomeArchiveउत्तर भारतीयांच्या सुख-दु:खात...

उत्तर भारतीयांच्या सुख-दु:खात सामिल होणाऱ्या कीर्तिकरांना विजयी करा – दिनेश शर्मा

Details
उत्तर भारतीयांच्या सुख-दु:खात सामिल होणाऱ्या कीर्तिकरांना विजयी करा – दिनेश शर्मा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर भारतीयांच्या सुख-दु:खात सामिल होणारे, त्यांच्या प्रश्नांची जाण असलेले कार्यतत्पर शिवसेना-भाजपा-रिपाईं महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यांचे आवाहन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले.

 

महायुतीचे उमेदवार कीर्तिकर यांच्यासाठी प्रेमनगर, गोरेगाव (प) व कुरारगांव, आप्पारपाडा, मालाड (पू) येथील प्रचार सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, सर्जीकल स्ट्राचईकला फर्जीकल स्ट्राईक म्ह्णून हिणवणाऱ्या काँग्रेसच्या संजय निरूपम यांचा दारूण पराभव करून महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना प्रचंड मताधिक्या्ने विजयी करा.

महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी या लोकसभा मतदारसंघातील केलेल्या कामाचा आढावा घेतला. उत्तर भारतीयांना गावी जाण्यासाठी खासदार कोट्यातून आरक्षण मिळवून देतो. पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधीव्दारे अनेक गरजू-गरीब उत्तर भारतीयांना मदत मिळवून देण्यात मी पुढाकार घेतला आहे. होळी महोत्सव, लाई चना, बाटी-चोखा, बिरहा अशा उत्तर भारतीयांच्या पारंपारिक व सांस्कृ्तिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून केले जाते, असे ते म्हणाले.

 

याप्रसंगी व्याासपीठावर राज्य मंत्री विद्या ठाकूर, आमदार सुनील प्रभू, भाजपाचे अमरजीत मिश्रा, जयप्रकाश ठाकूर, रिपाईंचे काकासाहेब खंबाळकर, शिवसेना पदाधिकारी राजू पाध्यें, दीपक सुर्वे, उत्तर भारतीय कार्यकर्ता मंचचे अशोक तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर भारतीयांच्या सुख-दु:खात सामिल होणारे, त्यांच्या प्रश्नांची जाण असलेले कार्यतत्पर शिवसेना-भाजपा-रिपाईं महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यांचे आवाहन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले.

 

महायुतीचे उमेदवार कीर्तिकर यांच्यासाठी प्रेमनगर, गोरेगाव (प) व कुरारगांव, आप्पारपाडा, मालाड (पू) येथील प्रचार सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, सर्जीकल स्ट्राचईकला फर्जीकल स्ट्राईक म्ह्णून हिणवणाऱ्या काँग्रेसच्या संजय निरूपम यांचा दारूण पराभव करून महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना प्रचंड मताधिक्या्ने विजयी करा.

महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी या लोकसभा मतदारसंघातील केलेल्या कामाचा आढावा घेतला. उत्तर भारतीयांना गावी जाण्यासाठी खासदार कोट्यातून आरक्षण मिळवून देतो. पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधीव्दारे अनेक गरजू-गरीब उत्तर भारतीयांना मदत मिळवून देण्यात मी पुढाकार घेतला आहे. होळी महोत्सव, लाई चना, बाटी-चोखा, बिरहा अशा उत्तर भारतीयांच्या पारंपारिक व सांस्कृ्तिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून केले जाते, असे ते म्हणाले.

 

याप्रसंगी व्याासपीठावर राज्य मंत्री विद्या ठाकूर, आमदार सुनील प्रभू, भाजपाचे अमरजीत मिश्रा, जयप्रकाश ठाकूर, रिपाईंचे काकासाहेब खंबाळकर, शिवसेना पदाधिकारी राजू पाध्यें, दीपक सुर्वे, उत्तर भारतीय कार्यकर्ता मंचचे अशोक तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.”
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content