चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले आहेत.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची 168वी बैठक मुंबईतल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय, विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात चित्रनगरीचा पुढच्या वर्षाचा 18 कोटी...
The Confederation of All India Traders (CAIT) is all set to launch an aggressive nationwide movement against unhealthy and oppressive business practices of foreign E-Commerce...
गेल्या १०० वर्षांत प्रथमच जागतिक साथीचा सामना करावा लागला. या महामारीला हाताळणे हे एक मोठे आव्हान होते. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेंतर्गत आम्ही केवळ लस...
फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने झोमॅटो, या खाद्यपदार्थांची ऑनलाईन ऑर्डर घेणाऱ्या आणि पुरवठा...
राज्यात काँग्रेसकडे असलेले विधानसभा अध्यक्षपद रिक्त होताच आता त्या पदावर दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या असून यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीत नव्याने धुसफूस...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी कोविडच्या माध्यमातून मुंबईत 5000 खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने 2100 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे नियोजन केले होते. राज्य सरकारच्या मालकीची ही जमीन...
Union Education Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank’ today announced the date-sheets of the Class X and XII CBSE Board Examinations.
Announcing the date sheets, the Minister...
In an unprecedented intelligence operation of the Wildlife Crime Control Bureau (WCCB), New Delhi, two epicenters of illegal wildlife poaching and trade were identified...
अनेक दिवसांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सुमारे साडेतीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलनाचा पहिला दिवस यशस्वी केला. शासनाने...