तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेनेने केलेल्या हिंसक कारवायांमुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य राहिले नाही,...
बनावट बिलांच्या (इन्व्हॉइस) आधारे 118 कोटींचा परतावा मागणाऱ्या संतोष दोशी नावाच्या एका सराईत आरोपीला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) गुप्तवार्ता महासंचालनालय, सीबीआयसी, (डीजीजीआय-एमझेडयू)च्या मुंबई विभागाने...
कालच्या जन आशिर्वाद यात्रेत मी २० ठिकाणी भेटी दिल्या. दादरमध्ये मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापुढे नमस्कार केला. मी कोणाला नमस्कार करायचा, कोणापुढे विनम्र...
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे उद्यापासून दोन दिवस संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने...
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १३८० पोलिसांना त्यांच्या गौरवशाली सेवेनिमित्त विविध पदके जाहीर करून सन्मानित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ६७ पोलिसांना शौर्य तसेच...
राज्यातली उपहारगृहे, बार (मदिरालये) आणि मॉल तसेच सर्व प्रकारची दुकाने येत्या १५ ऑगस्टपासून आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, शाळा-महाविद्यालये, सिनेमा...
राज्यात मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारकडे टोलवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न अखेर कुचकामी ठरले. केंद्र सरकारने आज लोकसभेत मंजूर केलेल्या...
राज्यातल्या मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिक मागासवर्गीयांचे आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारच्याच माथी मारण्या राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
राज्याचे माजी...
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ८ हजार २०५ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार...