टॉप स्टोरी

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक...

दिशा सॅलियन प्रकरणाची...

विरोधकांनी फोन टॅपिंग आणि रश्मी शुक्ला प्रकरणावरून सभात्याग केल्यानंतर गुरूवारी  प्रश्नोत्तराच्या तासानंतर सत्ताधारी पक्षही आक्रमक झाला आणि दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणावरून नागपूरमध्ये विधानसभेचे कामकाज...

आज तिसऱ्या दिवशीही...

नागपूरला सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर परस्परांसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी यावेळी परस्परविरोधी...

नागपूर विधानसभा आज...

राज्यातल्या सरकारने विरोधी पक्षांच्या काळात मंजूर झालेल्या विविध लोकोपयोगी योजनांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या...

नागपूर विधानभवनाबाहेर पुन्हा...

नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज...

हा तर महाविकास...

महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारला धडकी भरवणारा हा महामोर्चा असेल असे गेले आठवडाभर ठासून सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आज अखेर भ्रमनिरास झाला. सरकारला धडकी भरवण्याऐवजी...

‘हल्लाबोल महामोर्चा’वर ‘माफी...

राज्यातल्या महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत काढण्यात येणाऱ्या ‘हल्लाबोल महामोर्चा’वर आज भारतीय जनता पार्टीने उतारा दिला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज एका पत्रकार...

सदानंद दाते एटीएसमध्ये...

राज्य सरकारने काल रात्री अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अपर पोलीस महासंचालकपदी नेमणूक...

महाराष्ट्रात जलयुक्त शिवार...

मागील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात ठप्प झालेले जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरू होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान-२.० म्हणून ही योजना सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या...

जी-20च्या बैठकांसाठी मुंबई...

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली विकास कार्यगटाची (डीडब्लूजी) पहिली बैठक मुंबईत 13 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित होणार आहे. जी-20 सदस्य, अतिथी देश आणि निमंत्रित...
Skip to content