बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या एका निर्णयाने त्या मुंबई महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या.
इतिहासाचे एक नवे पान
१८८८मध्ये मुंबई महानगरपालिका कायद्यांतर्गत बीएमसीची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक धुरंधर अधिकारी या पदावर आले आणि गेले. परंतु या यादीत एकाही महिलेचे नाव नव्हते. अश्विनी भिडे यांनी आज तो अपूर्ण इतिहास पूर्ण केला. हे केवळ एका...
उद्धव ठाकरे यांनी 2004 साली मुंबईत जातीय दंगल घडवण्याचा कट रचला होता. त्यांची ही पार्श्वभूमी पाहता गेल्या नऊ महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या छोट्या-मोठ्या दंगलींमागे उद्धव...
आपल्या महाराष्ट्रभूमीला साहित्य, संस्कृती आणि इतिहासाची मोठी देणगी आहे, अनेक संतांनी आपल्या वचनांमधून समाजातल्या वंचितांची सेवा करण्याचा संदेश दिला आहे. त्याच वचनांनुसार गेली कित्येक...
संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग... उपस्थिती... विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके... यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर...
रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथे आपल्याला विरोध करण्यासाठी तुम्ही कोणाची सुपारी घेऊन येत आहात? ज्या उपऱ्यांनी तेथे जमिनी घेऊन भूमिपुत्रांच्या घरादारावर वरवंटा फिरवायचे ठरवले आहे,...
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अधीक्षक राहुल सुरेश तायडे याने सातवीतील मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....
सर्वसामान्य घरातील मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्यातील खेळाडू तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 1988 साली सुरू करण्यात आलेल्या शहाजी राजे क्रीडा संकुलाचा (अंधेरी...
शिवसेनेस 56 वर्षे झाली, भारतीय कामगार सेनेस 55 वर्षे... 55 वर्षांची होऊनदेखील आपली भारतीय कामगार सेना अजून तरुण आहे! दत्ताजी साळवींसारखी निष्ठावंत लोकं काही...
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता...
गुजरातमधील नरोदा दंगलीतील ज्या लोकांची हत्त्या झाली, ती हत्त्या कशाने झाली? जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्त्या झाली कशी? हत्त्या होते आणि हत्त्येकरू...