बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या एका निर्णयाने त्या मुंबई महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या.
इतिहासाचे एक नवे पान
१८८८मध्ये मुंबई महानगरपालिका कायद्यांतर्गत बीएमसीची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक धुरंधर अधिकारी या पदावर आले आणि गेले. परंतु या यादीत एकाही महिलेचे नाव नव्हते. अश्विनी भिडे यांनी आज तो अपूर्ण इतिहास पूर्ण केला. हे केवळ एका...
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे...
लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून व्हाइस अॅडमिरल अतुल आनंद यांनी 03 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर लेफ्टनंट जनरल अनिल पुरी...
आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे म्हणून पंढरीच्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो भाविक शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी घेऊन पंढरपूरकडे जात...
मोदी सरकारच्या काळात भारतात लोकशाही केवळ नांदतच नाही तर ती अधिक समृद्ध होत आहे, अशी प्रशंसा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात करण्यात आली...
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य...
विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली...
सरहद्दीच्या दोन्ही बाजूने असलेला धोका आणि वेगाने बदलणाऱ्या जगात उदयाला येत असलेल्या युद्धाच्या नवीन पद्धतींचा सामना करावा लागत असल्याने, भारतासाठी आत्मनिर्भरता हा पर्याय नसून...
शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे...