पब्लिक फिगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...

रसायन तंत्रज्ञान संस्थेला...

मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास...

पंतप्रधानांनी केले एनआयएफटीच्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने...

सहकारी संस्थांच्या धर्तीवर...

सहकारी संस्थांना ज्याप्रमाणे शासनाकडून भागभांडवल व राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, त्याच धर्तीवर राज्यातील महिला बचतगटांनाही भागभांडवल आणि कर्ज...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते...

एका ऐतिहासिक उपक्रमांतर्गत आज, 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...

अपघात कमी करण्यासाठी...

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ व्ही के सिंह म्हणाले की, रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी...

अणुऊर्जाविषयक दुर्घटनेतील पीडितांसाठी...

केंद्रीय अणुउर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अणुउर्जा विषयक दुर्घटना घडल्यास, त्यासाठी पुरेसे आणि समाधानकारक प्रमाणातील विमा संरक्षण पुरवण्यात आलेले...

सायबर गुन्हे रोखण्यासाठी...

राज्यातले सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक सायबर लॅब तयार करण्याचे काम चालू असून आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून एक अत्याधुनिक प्लॅटफॉर्म तयार करण्याचे कामही सुरू आहे. येत्या सहा...

पंतप्रधान मोदींनी केले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २च्या पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या...

पीक विमा भरण्यासाठी...

पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलेली विनंती केंद्राने मान्य केली असून पीक विमा...
Skip to content