जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या रविवारी इराण आणि अमेरिकेत कायमच्या युद्धविरामाच्या दृष्टीने चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाच्या काळात होर्मूझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली राहील. मात्र, युद्धनौकांसाठी ती बंदच ठेवण्यात येईल, असेही इराणने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) देशभरात एका वर्षात 21 लाखांहून अधिक फसवे दूरध्वनी क्रमांक उघडकीस आणण्यात आले असून याप्रकरणी एक लाखाहून अधिक संस्थांवर कारवाई...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता ही मुदतवाढ...
त्वचेला झोंबणारे बोचरे वारे आणि हाडं गोठवणारी थंडी... गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीने अक्षरशः गारठला आहे. सकाळी आणि रात्री तापमानाचा पारा वेगाने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी गुजरातच्या सूरतमधल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार असून मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिकेच्या (बुलेट ट्रेन) प्रगतीचा आढावा घेणार आहेत....
भारतातल्या 'प्रोजेक्ट चित्ता'च्या पुढच्या टप्प्यासाठी बोट्स्वानाकडून आठ चित्त्यांची भेट मिळाली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बोट्स्वानाच्या मोकोलोडी अभयारण्यात या चित्त्यांची प्रतिकात्मक सुटका...
जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा...
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक गोष्ट अगदी सामान्य आहे- सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः मेट्रोसारख्या नवीन आणि चकचकीत पायाभूत सुविधांवर, चिकटवलेले बेकायदेशीर पोस्टर्स आणि बॅनर्स. हे दृश्य...
महाराष्ट्रात आणखी 2-3 दिवसांचा पाऊस ओसरल्यानंतर, पुढे उर्वरित नोव्हेंबर महिनाभर देशातील बहुतेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे. फक्त वायव्य भारतात...