येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच 'डिजिटल प्रवेशपास' व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्धरित्या पार पडावे यासाठी शिस्त व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत. या नव्या डिजिटल पास प्रणालीमुळे अधिवेशनादरम्यान होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार, दैनंदिन कामकाजात कोणताही अडथळा...
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी...
वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे...