न्यूज अँड व्ह्यूज

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं मानलं जातं. प्रत्यक्षात मात्र ते तसे अजिबात नसते. दूर कशाला जायला हवे? आपल्या देशाचेच उदाहरण घेऊया. पूर्वीचे सत्तारूढ व सध्याचे सत्तारूढ. तसे पाहिले तर दोघेही सारखेच. दोघांनाही सत्तेत नसताना सामान्य जनता आठवते. अन्यथा जनतेला ते गिनतच नाहीत. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत निवडणुकांचा फड रंगणार आहे. देशात सध्या बिहारचे रणशिंग फुकण्यात...

पंचायत, पालिकेतल्या ओबीसी...

भारत पाकिस्तान समरप्रसंग सुरु होण्याच्या अवघा एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेले. पण दुसऱ्याच...

शर्ट किंवा पँटच्या...

एकीकडे मोबाईल फोनने क्रांती करायला सुरुवात केली आणि शहरात तर उंच इमारतींवर मोबाईल संवाद चांगला पोहोचावा यासाठी आवश्यक असे मोबाईल टॉवर दिसायला सुरुवात झाली....

‘महानंदा’च्या जागेवर उभे...

मुंबईत गोरेगावच्या (पू) आरे कॉलनीला लागूनच महानंदा दुग्ध प्रकल्पाचे मुख्य कार्यालय व दूध डेअरी आहे. गेली अनेकवर्षे या आवारात असलेल्या दूध केंद्रावरून महानंदाची विविध...

१०० नंबरने केली...

काल रात्री उशिरा ठाणे शहरात घोडबंदर रोड, चितळसर पोलीसठाण्याच्या परिसरातील वाडेकर हाऊस परिसर आणि ढोकाळी नाक्यावर राहणारा मी, यांच्यात लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजावरून लपाछपीचा संतापजनक...

मुख्यमंत्री फडणवीस आवरणार...

प्रकाशन पुस्तकाचे, पण मनोगतानेच बाजी मारली! "वेडात ही पद्धत असते.." असे तर नाही ना!! कालच्या बुधवारी एकेकाळचा माझा 'सांज लोकसत्ते'तील सहकारी असलेल्या विकास महाडिक...

सावधान! राग दाबणेही...

राग येणे हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार असतो हे मान्य करावे लागेल. कारण प्रत्येक माणसाला कधी ना कधी तरी राग येतोच. महान असो की लहान,...

अल्प उत्पन्न गटातल्या...

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित संसदीय समितीने आपल्या 163व्या अहवालात खाजगी महाविद्यालयांनी वैद्यकीय शिक्षणाचा खर्च 50 टक्क्यांनी कमी करावा नाहीतर 8 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश...

अटारी-वाघा सीमाबंदीमुळे 3886 कोटी...

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्बंध लादून भारत सरकारने पंजाबातील अमृतसरपासून जवळ असलेली अटारी-वाघा बॉर्डर बंद केल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यामधील जवळजवळ 3886 कोटी रुपयांच्या वार्षिक व्यापारावर...

नव्या पोपना निर्वासितांच्या...

जगभरातील सुमारे 140 कोटी रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिलला निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर व्हॅटिकन सिटीत अंत्यसंस्कार होत आहेत....
Skip to content