भारतीय शेअर बाजारांमध्ये मुहूर्त ट्रेडिंग ही एक अनोखी परंपरा आहे. यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर एक्सचेंजेस एका तासाच्या सत्रासाठी उघडतात. या वर्षी, हे विशेष सत्र मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:45 ते 2:45 या वेळेत आयोजित केले आहे. हिंदू संवत वर्ष 2082च्या सुरुवातीला चिन्हांकित करणारे, हे सत्र शतकानुशतके जुन्या शुभ श्रद्धा आणि आजच्या उत्साही बाजार भावनेचे एकत्रीकरण मानले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या, मुहूर्त ट्रेडिंग भारतातील परंपरेला आधुनिक गुंतवणूक आशावादाशी जोडते. अनेक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स या एक तासाच्या शुभ काळात काही व्यवहार जरूर करतात. त्यामुळे हिंदू नवीन आर्थिक वर्ष संवत 2082ची शुभ सुरुवात करण्यासाठी...
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोयी दूर होऊ शकतात, असे मत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल व्यक्त केले. नवोन्मेष हे एकट्या शास्त्रज्ञांचे...
ठाणे शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रस्त्यावरील खड्डे व उड्डाणं पुलांवरील टेंगुळे तसेच सांध्यावर बसणाऱ्या जर्कमुळे समस्त ठाणेकर हैराण झालेले...
क्विक हील फाऊंडेशन या जागतिक सायबरसुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सीएसआर शाखेने महाराष्ट्रातील पुणे येथे नुकतेच 'सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा पुरस्कार' २०२४...
भारतातील कम्युनिटी रेडिओची 20 वर्षे साजरी करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आज तसेच उद्या म्हणजेच 13 आणि 14 फेब्रुवारीला चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात...
महत्त्व: गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत...
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी काल एका कार्यक्रमात "मेक-इन-इंडिया" उपक्रमांतर्गत एअरबसच्या विस्ताराचे अनावरण केले. भारतात सिंगल-आइसल A220 फॅमिली एअरक्राफ्टसाठी आवश्यक...
360 वन प्राइम लिमिटेड (पूर्वीची आयआयएफएल वेल्थ प्राइम लिमिटेड) या 360वन ग्रुपसाठी कर्जपुरवठादार कंपनी असलेल्या 360 वन डब्ल्यूएएम लिमिटेडच्या (पूर्वीची आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड) पूर्ण मालकीच्या उपकंपनीने मुंबई शेअर...
भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे...
राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडीची...