आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...
सरकारचे काम मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी स्वतःकडे का घ्यावे? मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काल पालिका स्थायी समितीला पालिकेचा सुमारे 40...
Presenting the first ever digital Union Budget, Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman stated that India’s fight against COVID-19 continues into 2021.
The key highlights...
गेले वर्षभराच्या कोरोनामुळे आपल्याच देशाची नव्हे तर जगभराच्या देशांच्या अर्थव्यवस्थेत घसरण झालेली दिसून येते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे २३ इतकी घट झाल्याने अनेकांनी टीकेची...
भारतीय प्रजासत्ताक म्हणजे अनेक राज्यांचा समूह नि त्याची सांस्कृतिक महत्ता, विविधांगी एकता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, काय काय सांगावं! याची झलक पाहायची तर सैन्य संचालनासह विविध...
६ डिसेंबर १९९२! श्रीराम भक्तांनी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी विचारले की, यह बाबरीका...
राज्यातील महसूल खाते पहिल्यापासूनच गैरकारभारासाठी बदनाम आहे. या खात्यामध्ये लक्ष्मीदर्शन केल्याशिवाय अधिकारी कोणतेही काम करत नाहीत. भ्रष्टाचाराला व गैरकारभाराला आळा बसावा म्हणून दस्त नोंदणी...
अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा कार्यकाळ कालच संपला. त्यांच्या भाळी अत्यंत वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष हा किताब तर लिहिलेलाच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक ‘ऐतिहासिक’ असे...
काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारला असता चार चाकी गाड्यांची एकच झुंबड आणि जनता आडवी झालेली पाहिली होती. तेव्हा एक ज्येष्ठ वकील...