ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
आज राष्ट्रवादीत अजित पवारांपासून अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती आहे. मात्र त्यांची गोळाबेरीज जमत नाही म्हणून ते थांबले आहेत, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते...
वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाजबांधवांसाठी...
दहा दिवसांपूर्वी काँग्रसचे भूतपूर्व नेते गुलाम नबी आझाद यांचे 'आझाद' या नावाचे आत्मवृत्त प्रकाशित झाले. रूपा या प्रसिद्ध कंपनीने ते प्रकाशित केले आहे. या...
"हे प्रजास्ताक चिल्टानो,
काळयात काळे, अंधाराने पेरलेले काळे, उडदामाजी निव्वळ काळे, अव्वल काळे
निवडायचा महाकठीण काळ" (शांताराम)
शांताराम यांच्या या थेट ओळी आठवण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र...
यावर्षी सोन्याच्या किंमतींनी दिला ८ टक्के परतावा
सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला...
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाला सुरुवात करताना सभागृहात धमाल उडवून दिली. उपमुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या घरात...
मी सातत्याने ठाणे रेल्वेस्थानकाच्या बजबजपुरीबद्द्ल लिहिलेले आहे, हे वाचकांना आठवत असेलच. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी गोतावळा न घेता रेल्वेस्थानक परिसराची पाहणी करावी,...
विधानसभेमध्ये मंत्रिमहोदयांनी केलेल्या वैयक्तिक स्पष्टीकरणावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि गद्दार, महागद्दार असे उल्लेख झाल्यानंतर ५० खोकेच्या घोषणांनी दहा मिनिटांसाठी गदारोळ माजला.
राज्य मंत्रिमंडळातील सदस्य...