माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

सामंत ‘भैय्या’चे उद्योग...

मुंबई मुक्कामी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर 80 कोटी रुपयांच्या डांबर घोटाळ्याचा आरोप होताच रत्नागिरी मुक्कामी भल्या सकाळी अनेकांच्या घरी मोबाईलच्या बेल घघणल्या! मांडवलीची...

उद्या दसरा… जाणून...

उद्या दसरा. आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत....

देवेंद्रभाऊ… ललितला मदत...

नाशिकचा ड्रगमाफिया ललित पाटील पुणे मुक्कामाहून फरार होऊन तब्बल नऊ दिवसांनी चेन्नई येथे मुंबई पोलिसांच्या हाती लागला. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांसाठी ही बाब खासच...

चहल साहेब, शहराचा...

मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी काही दिवसांपूर्वी एका 'मुंबईसारख्या अवाढव्य शहरासाठी एकच प्राधिकरण असावे' अशी मागणी केली. ही मागणी नवीन नाही. गेल्या 20/25...

जागतिक भूक निर्देशांकात...

जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत...

आमची ‘बेस्ट’ रसातळाला...

गर्दीच्या वेळी मुंबई-ठाण्यातील कुठल्याही रस्त्याच्या चौकात एका बाजूला उभे राहून रस्त्यावर नजर मारा. काय दिसते? बेस्टच्या तुरळक बसेस, खासगी बस कंपन्याच्या बऱ्याच बसेस, त्यामध्येही...

… तर टोलनाके...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत. टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाहीत तर आम्ही टोलनाके जाळून...

मर्जीतला महासंचालक आणण्यासाठी...

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचा शासकीय आदेश पाहून जरा आश्चर्यच वाटले. आश्चर्य नेमणुकीबाबत वाटले नाही. कारण राज्य...

जिल्हाधिकारी साहेब, हा...

खरे तर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांच्याबद्दल चांगलेच ऐकलेले होते. परंतु हाताखालचे अधिकारी बचाव करण्याच्या नादात घटनांचा कसा चुकीचा अर्थ लावतात, याचा अनुभव सकाळी...
Skip to content