ए जादूगर.. तेरे नयना.. दिल जाएगा बच के कहाँ?...
संजीव कुमार आणि वहिदा रहमान यांचे १९७१मधल्या मनमंदिर, चित्रपटातले सदाबहार गीत आजही प्रत्येकाला भुरळ घालते. या गीताचीच परवा आठवण झाली, जेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देश्यून एका जादुगाराची गोष्ट आपल्या भाषणात सांगत होते आणि सत्ताधारी बाकांकडून, खासकरून भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांकडून त्यावर हरकत घेतली जात होती. राहुल गांधी जे सांगत होते ते तंतोतंत योग्य होते. परंतु त्यांची सांगण्याची पद्धत चुकीची होती. लहानपणची कथा म्हणून जादुगाराकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा १० मिनिटे विस्तार करण्याऐवजी त्यांनी थेट महिला...
मुंबई-गोवा महामार्गाबाबत आजपर्यंत बरंच बोललं आणि लिहिलं गेलेले आहे. काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त गुहागर येथे जाण्याचा योग आला होता. गुहागरला जातानाही रायगड जिल्ह्यातील या...
काँग्रेस सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून महाराष्ट्राचे माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजासाठी जो...
सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली...
आम्ही विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचविला. शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्वबंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल,...
ही दोन छायाचित्रे आपल्याच राज्यातील शेजारीशेजारी असलेल्या महानगरांतल्या रस्त्यांची आहेत. एक आहे अंतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांसाठी महत्त्वाचा असलेला मुंबईतील पी डिमेलो मार्ग आणि दुसरे छायाचित्र...
"रंगमंचावर
त्याने
विविध भूमिकांचे परिवेशच
अंगावर चढवले नाहीत
त्या त्या भूमिकांची
जीवनेही
आपल्या आत्म्यावर चढवली
आणि हीच ठरली
त्याची शोकांतिका" (कुसुमाग्रज अप्रकाशित)
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे रविवारी सकाळपासून सुरू...
देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. परंतु निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून भारतीय जनता पक्ष (भाजप) पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, अशा अफवा पसरवून जनतेत...