मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
पॅरिसमध्ये संपन्न झालेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले. गेल्या टोकियो ऑलिंपिक...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काल पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय...
पावरलूम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची इच्छा राज्य सरकार बाळगून असून त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं...
गेल्याच आठवड्यात बांगलादेशमधील भीषण परिस्थिती आपल्यासह साऱ्या जगाने पाहिली. त्यावरून आपण भारतीयांनी काय बोध घ्यायचा तो ठरवावा लागेल. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेले...
बेस्ट बससेवा वाचवण्याची मोहीम काही राजकीय पक्षांनी तसेच नागरिकांनी चालवलेली आहे. चांगले आहे. बेस्ट हा सार्वजनिक वाहतूक सेवेतील मुकूटमणी आहे. तो वाचवलाच पाहिजे, त्यात...
तब्बल २२ वर्षे भारतीय टेनिसची सेवा करणाऱ्या ४४ वर्षीय बुजूर्ग टेनिसपटू रोहन बोपन्नाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतातर्फे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचे प्रतिनिधित्व केले. वाढते वय...
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्षं झाली. परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. सीबीआय या प्रकरणावर गप्प...
आज, १ ऑगस्टला ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आपल्या १००व्या वर्षात पदार्पण केले. खास करुन ठाण्याच्या क्रीडाक्षेत्रात मावळी मंडळाचे भरीव योगदान आहे. श्री मावळी मंडळाने...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत नुकतीच एक नवीन गुगली टाकली आहे. महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होईल...