माय व्हॉईस

ओss जादूगर…

ए जादूगर.. तेरे नयना.. दिल जाएगा बच के कहाँ?... संजीव कुमार आणि वहिदा रहमान यांचे १९७१मधल्या मनमंदिर, चित्रपटातले सदाबहार गीत आजही प्रत्येकाला भुरळ घालते. या गीताचीच परवा आठवण झाली, जेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देश्यून एका जादुगाराची गोष्ट आपल्या भाषणात सांगत होते आणि सत्ताधारी बाकांकडून, खासकरून भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांकडून त्यावर हरकत घेतली जात होती. राहुल गांधी जे सांगत होते ते तंतोतंत योग्य होते. परंतु त्यांची सांगण्याची पद्धत चुकीची होती. लहानपणची कथा म्हणून जादुगाराकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा १० मिनिटे विस्तार करण्याऐवजी त्यांनी थेट महिला...

बाळासाहेब असेपर्यंत महाराष्ट्रात...

महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तराला जाणार याची चिंता बदमाश राजकारण्यांना नसली तरी ती सामान्य मराठी माणसांना नक्कीच आहे. गेल्या दहा वर्षांत तर महाराष्ट्रातील राजकारणाने टोक...

अमेरिकेतले बेकायदेशीर नागरीक...

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे खरे रूप जगाला दाखवायला सुरुवात केली आहे. जगभरातील जे लोक अमेरिकेत बेकायदा राहतात त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे...

पर्यटनाच्या खिजगणतीतही नसलेली...

धन्य ते गुरू आणि शिष्य! भारताचे पहिले सिनिअर रँग्लर, मुर्डी गावचे सुपुत्र रघुनाथ परांजपे यांनी १९३८ साली यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक शाळा...

दिल्ली जिंकली तरी...

राजधानी दिल्ली नेमकी कोणाची यासाठी उद्या मतदान होत असून दिल्ली जिंकली तरीही आम आदमी पार्टीचे प्रमुख संयोजक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र मुख्यमंत्री होणार...

24×7 इलेक्शन मोडवर...

दिवसाचे चोवीस तास निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या हातात देश आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपाप्रणित रालोआचे तिसरे सरकार...

देशातली आयकर प्रणाली...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठवा अर्थसंकल्प काल लोकसभेत सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील हा पहिला पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प आहे....

दरबारी राजकारणामुळेच शिवसेनेच्या...

अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे दरबारी राजकारण संपेल असे वाटत होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा दरबारी राजकारण सुरू...

कोकणातला बंगला… नको...

कोकणाला निसर्गाचे वरदान आहे, असे सांगत अनेकांनी गुंतवणुका करण्यास कधीचीच सुरुवात केली आहे. पण या गुंतवणुकांचे आर्थिक तसेच व्यावहारिक भवितव्य काय आहे, निसर्गाच्या समतोलावर...

केवळ बाळासाहेबांच्या नामस्मरणाने...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर मेळावे झाले. दोन्ही सभांना साधारण तितकीच...
Skip to content