छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...
मुंबईसहित महाराष्ट्रात 316 अशी महाविद्यालये (कॉलेज) आहेत ज्या ठिकाणी विधिविषयक (लॉ, कायद्याचे) शिक्षण दिले जाते. परंतु त्यातल्या 243 महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच...
जपानमधील चिबा येथे (जुलै 2-13, 2023) या काळात आयोजित 64व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (आयएमओ ) 2023 मध्ये सहा सदस्यीय भारतीय चमूने 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि...
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) च्या T2 टर्मिनलवर सिक्युरिटी चेकपॉईंट एरिया (एससीपी) अर्थात सुरक्षा तपासणी क्षेत्राच्या टप्पा 1 आणि टप्पा 2 चा विस्तार आणि आधुनिकीकरण...
देशात 1 जानेवारी 2025 पासून उत्पादित केल्या जाणाऱ्या एन 2 आणि एन 3 श्रेणीतील मोटार वाहनांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवणे अनिवार्य करणारी मसुदा अधिसूचना रस्ते वाहतूक...
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदतीत वाढ करत आता ती 31 जुलै 2023 ऐवजी 31 ऑगस्ट...
रेल्वे गाड्यांमधील प्रवासी आसन क्षमतेचा पूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने, रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वेला वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी भाड्यात सवलत योजना लागू करण्याचा...
संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात आज नवी दिल्ली येथे भारतीय तटरक्षक दलासाठी संबंधित अभियांत्रिकी पाठबळाच्या पॅकेजसहित दोन सुधारित डॉर्निअर विमान खरेदीचा...
राजकीय पक्ष आता त्यांचा वित्तीय लेखा निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. राजकीय पक्षांना त्यांचे देणगी अहवाल, लेखा परीक्षित वार्षिक लेखा आणि निवडणूक...
नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली....