'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला. हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य 'भैयाजी' जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे.
व्याख्यानांचे विषय-
१) राष्ट्रीय प्रबोधनातून नवनिर्माण, २) भारत वैश्विक चिंतनाचा आधार, ३) राष्ट्रीयता हीच भारताची ओळख (यामध्ये काही प्रश्नोत्तरेही दिली आहेत.), ४) राष्ट्रधर्म आणि राजधर्म, ५) सांस्कृतिक राष्ट्रवाद, ६) एकता हीच भारताची महानता, ७) सामाजिक जीवनाचे आधारस्तंभ- सहकार्य आणि सहजीवन, ८) वैभवशाली भारत, ९) संस्कार आणि समरसता- आजच्या काळाची गरज, १०) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला. हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह,...
जगभरातील पावसाच्या काही भन्नाट आणि हटके गोष्टी:
1. भारतातल्या मेघालयमधील मॉसिनराम हे गाव जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. इथे दरवर्षी सुमारे 11,971 मिमी पाऊस...
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सध्या जगभर भारतीय योगशास्त्राबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक भारतीय तरुणही आता करिअरच्या दृष्टीने योगाकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे...
तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते फ्रँकफर्ट येथील महाराष्ट्र-युरोप बिझनेस फोरममध्ये ‘बिझनेस आयकॉन ऑफ द इयर २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने...
भारतीय रेल्वेची गौरवयात्रा अंतर्गत आजपासून सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा...
पेटीएमने युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमसोबतच्या (यूएनईपी) सहयोगात आणि पेटीएम फाउंडेशनच्या पाठिंब्याने एअर क्वॉलिटी अॅक्शन फोरमच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नुकतीच झाली आहे. या उपक्रमाचा उद्देश...
चित्रपटांची पायरसी केली जाते हे अनेकांना ठाऊक आहे. पण आता पाठ्यपुस्तकांचीही पायरसी केली जाते आणि तीही कोट्यवधींची, हेही उघड झाले आहे. एनसीईआरटीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची...
भारतातील मोबाईल पेमेंट व वित्तीय सेवा व्यासपीठ पेटीएम (Paytm) आता करभरणा, बजेट नियोजन किंवा एक्सेलआधारित खर्च ट्रॅकिंगसाठी युपीआय स्टेटमेंट सहज डाऊनलोड करण्याची सुविधा देते....
भारतातील परंपरासंपन्न दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांच्या राजेशाही तेजाने जागतिक स्तरावर उपस्थितांचे लक्ष वेधून...