भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या सुमारे १८ बँकांना आयातीसाठी नवीन परवानगी मिळाली असली, तरी ३% आयजीएसटीचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. जर हा कर रद्द झाला नाही किंवा त्यावर स्पष्टता आली नाही, तर येत्या काळात सोन्याच्या पुरवठ्यात आणखी कपात होऊ शकते, ज्यामुळे जागतिक आणि देशांतर्गत किमतींमध्ये मोठी...
The Finance Minister, Nirmala Sitharaman, presented her third budget in the parliament on February 01, 2021. Budget 2021 was completely paperless, with the Finance...
कोरोना महामारीमुळे अडकून पडलो होतो आणि सुमारे वर्षभरानंतर कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरात दौऱ्यावर निघालो. अहमदाबाद येथे पोहोचलो. याचवेळी माझ्या मित्राने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी...
आधुनिक अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार हा आवश्यक घट आहे. दोलायमान भांडवल बाजाराशिवाय कोणतीही मोठी अर्थव्यवस्था कार्य करू शकत नाही. मूलभूत स्तरावर भांडवल बाजार कंपन्या आणि...
ठाणे शहराजवळील काल्हेर गावात कालच्या मंगळवारी एका महिलेवर घरात घुसून गोळीबार केल्याची गंभीर घटना घडल्यावर वर्तमानपत्रांनी गेल्या तीन-चार महिन्यांतील ही चौथी घटना असल्याचे नमूद...
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर पकडू लागलीय. राज्य सरकारदेखील त्या दृष्टीने सकारात्मक असून लवकरच सर्वांसाठी लोकल वाहतूक खुली होणार असल्याची...
सत्ता उपभोगण्यासाठी किमान समान कार्यक्रम नावाचा एक नवा उपक्रम मागील वर्षी तीन सत्तापिपासू पक्षांच्या लोकांनी राज्यात राबवला आहे. आता त्यांच्या या किमान समान कार्यक्रमात...
नववर्षाच्या प्रारंभीच आनंदवार्ता आली आहे. काही देशांमध्ये कोरोना विषाणूला नष्ट करणारी लस उपलब्ध झाली असून ती आता लवकरच भारतीयांनाही उपलब्ध केली जाईल. ‘ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका या...
डोळ्यांमधले आसू पुसती, ओठांवरले गाणे। दो नैनोंमें आँसू भरे हैं। नैनोंमें सपना.. अशी असंख्य गाणी मराठी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. गुजरातीमध्ये...
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्त थोडेसे.."गावातला शेवटचा जागा माणूस
नुकताच झोपी गेलेला असेल तेव्हा निघावं
निघताना मूर्ख असावं तर्क शोधू नये
साखरझोपेतच...