डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

तुकाराम बीजः सदेह...

तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले. यावर्षी हा दिवस ३०...

भांडुपच्या आगीचा संबंध...

गेल्या सहा महिन्यांतील मुंबईतील ही तिसरी मोठी व भयंकर आगीची घटना घडली. भांडुप स्टेशनच्या बाहेर फलाटापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ड्रीम मॉलमध्ये भीषण आग लागली....

परमबीरः त्यांनी काय...

काल परमबीर यांच्या लेटर बॉम्बचा आढावा घेतला होता. आठ पानांमधील 23 मुद्द्यांचा किस काढताना डोक्याचा भुगा होत होता. एकूणच व्यवस्थेबद्दलचा वांझोटा संताप अनावर होत...

खुश राहणे म्हणजेच...

20 मार्च हा आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्सफर्ड डिक्शनरीप्रमाणे हॅपीनेस म्हणजे खुश असण्याची किंवा खुश राहण्याची अवस्था. खुश राहणे (Happiness) कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खुश राहण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. प्रत्येकाची खुशीची परिभाषा वेगवेगळी असते. कोण पैसा कमवण्यात, ऐशोआरामात सुख मानतात तर कोणी इतरांसाठी काही केल्याने खुश होतात. प्रत्येकाचा खुश होण्याचा "अंदाज अपना अपना असतो" आपल्याला आलेले अनुभव, आपला...

कधी होणार चुकीची...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही वर्षांपूर्वी अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे केले, तेव्हा त्यावरून वाद निर्माण झाला होता. योगी आदित्यनाथ हे आपला हिंदुत्त्ववादी...

वाझेंबरोबर १५ जणही...

एकेकाळी गोळीला उत्तर गोळीने असे ठणकावून सांगणारे आणि मुंबई शहरात गुंड टोळ्यांच्या छातीत धडकी भरवणारी चकमक घडवून मन्या सुर्वेला ढगात पाठविण्याचा आदेश देणाऱ्या भीष्म...

पर्रिकरांचे स्मारक अजूनही...

काही राज्यांच्या इतिहासात डोकावले की काही नेत्याची अमिट अशी छाप दिसून येते. त्यांचं व्यक्तिमत्व लोक विसरू शकत नाहीत. भले मग त्यांचं स्मारक असो वा...

ठाकरे सरकारचा आणखी...

महाराष्ट्र विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन समाप्त झाल्यानंतर राज्य सरकारला थोडे हुश्श वाटले असेल नसेल तोच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात अचानक वणवा लागावा तसे राज्यात...

कालीमातेचे महान उपासक...

१५ मार्चला कालीमातेचे महान उपासक रामकृष्ण परमहंस यांची जयंती. रामकृष्ण परमहंस म्हणजे गदाधर यांचा जन्म बंगालमधील कामारपुकुर या गावात वर्ष १८३६ मध्ये झाला. गदाधरच्या वडीलांचे...
Skip to content