भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या सुमारे १८ बँकांना आयातीसाठी नवीन परवानगी मिळाली असली, तरी ३% आयजीएसटीचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. जर हा कर रद्द झाला नाही किंवा त्यावर स्पष्टता आली नाही, तर येत्या काळात सोन्याच्या पुरवठ्यात आणखी कपात होऊ शकते, ज्यामुळे जागतिक आणि देशांतर्गत किमतींमध्ये मोठी...
महाराष्ट्र विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन समाप्त झाल्यानंतर राज्य सरकारला थोडे हुश्श वाटले असेल नसेल तोच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात अचानक वणवा लागावा तसे राज्यात...
१५ मार्चला कालीमातेचे महान उपासक रामकृष्ण परमहंस यांची जयंती. रामकृष्ण परमहंस म्हणजे गदाधर यांचा जन्म बंगालमधील कामारपुकुर या गावात वर्ष १८३६ मध्ये झाला. गदाधरच्या वडीलांचे...
गेल्या काही वर्षांपासून स्त्री-मुक्ती किंवा महिला सबलीकरण हे विषय चर्चेत आहेत. 'महिलांचे सबलीकरण' हा विषय बहुतांश वेळा आधुनिकीकरण किंवा पाश्चात्त्य अन संस्कृतीविरोधी विचारसरणीच्या प्रभावाने चर्चिला जातो. 'अमर्यादित स्वातंत्र्य म्हणजे...
गेल्या आठवड्यात देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराबाहेर स्फोटके असलेली बेवारस गाडी आढळून आल्याने देशात एकच खळबळ उडाली होती. निश्चितच एक...
अनेकजण मला विचारतात की इतर कितीतरी, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना येडे समजत होते किंवा कमी लेखत असताना, तुम्ही मात्र...
मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनादीकाळापासून या भाषेचे महत्त्व व अस्तित्त्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच...
कोरोनाच्या महामारीत प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणेने कशाप्रकारे गैरवापर केला याच्या कथा आता हळूहळू जनतेसमोर येऊ लागल्या आहेत. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील अपवाद नाही. या महामारीत...
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे तळोजा तुरुंगातून सुटला म्हणून एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे त्याच्या समर्थकांनी त्याची आलिशान शोभायात्रा काढली आणि महाराष्ट्र पोलिसांनी ती...
फेब्रुवारी महिन्याचे ते आठ दिवस! अनेकांच्या भावना तरल असतात. कोणी प्रेम मिळालं म्हणून, कोणी नाकारलं गेल्याचं दुःख, कोणी जुन्या आठवणी उगाळत, रडत बसतात. कोणाचं...