अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले.
अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...
भगवान परशुराम विष्णूच्या दहा अवतारांपैकी सहावा अवतार अशी मान्यता आहे. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणारे क्रोधवतारी म्हणूनही पुराणात ओळखले जातात. पुराणातील वर्णनानुसार शीघ्रकोपी ऋषी...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज कोणी ना कोणी महनीय व्यक्तीच्या निधनाची बातमी येत आहे. केंद्र सरकारच्या पाच-दहा मंत्रिमंडळांमध्ये कायम स्थान टिकवून रहिलेले पश्चिम उत्तर प्रदेशातील...
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा! एक मे एकोणीसशे साठ या दिवशी एकशे सहा बहाद्दरांनी आपल्या प्राणांची ‘आहुति’ देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून...
देशभरात सध्या चैत्री नवरात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने घराघरांत संपन्न झाली नि रामनवमीचेही तसेच आहे. राम मंदिर निधी संकलनाने देशातील वातावरण ढवळून निघाले असले...
कोरोनाच्या वातावरणातच दोन दिवसांपूर्वी आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. डॉ. आंबेडकर ज्यांना प्रज्ञासूर्य म्हणून देश ओळखतो नि जगात भारतीय संविधानाचे...
चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात, गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घरोदारी गुढी उभारुन हा दिवस साजरा केला जातो. समस्त मराठी जणांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची...
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा मुसंडी मारली आहे. काही राज्यांत तर कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली असून अनेक राज्यांनी अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी...
हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले तथा छत्रपती शिवाजी महाराज, एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि...