मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक हृद्य सोहळा संपन्न झाला. त्यात प्राचार्य कामटे यांना निरोप देण्यात आला.
सुविद्या प्रसारक संघाच्या याच महाविद्यालयातील पूर्वीच्या प्राचार्या सुहासिनी कुळकर्णी यांच्या पावलावर पाऊल ठेवून कामटे यांनी शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावली. पीएचडी मिळवली. शिक्षिका, उपप्राचार्या, प्राचार्या अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना तीन विविध संस्थांचेआदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय...
पंतप्रधान गतिशक्ती योजनेशी संबंधित एनपीजी अर्थात नेटवर्क नियोजन गटाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या 46 व्या बैठकीत 4 पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीची शिफारस केली आहे....
गृहकर्जांवरील व्याजदरांमध्ये वाढ होऊनदेखील यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानच्या कालावधीत मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची वाढ झाल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या (proptiger.com) अहवालातून निदर्शनास आले आहे. भारतातील अव्वल...
इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या डिझाईन, विकास, निर्मिती आणि विक्रीमध्ये विशेषता असलेल्या अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, क्वांटम एनर्जीद्वारे व्यावसायिक डिलिव्हरीसाठी आदर्श ई-स्कूटर क्वांटम बिझनेसचे अनावरण करण्यात आले.
क्वांटम...
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील खारवडे येथील म्हसोबा मंदिराचे नव्याने केलेल्या कामाचे, मंदिर वेबसाईट आणि मंदिराच्या वर्णनपर गीताचे अनावरण आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...
यंदा हज यात्रेसाठीचे अर्ज आणि यात्रेकरूंची निवडप्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात करण्यात आली. यासाठी, यावर्षी आलेल्या एकूण 1.84 लाख अर्जांपैकी 14,935 हज इच्छुक अर्जदारांना यात्रेची संधी...
मुंबईत विधानसभेमध्ये गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरून गदारोळ झाला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी...
कोणाचेही तोंड बंद करायचे असले तर त्याचे लग्न लावून देणे, हा प्रभावी उपाय आहे, असं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आणि तसं सांगतानाच...
हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे...