"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे प्रतिष्ठान'तर्फे आयोजित एकांकिका सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा सोहळा प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विनय आपटे यांचे शिष्य अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, सुप्रसिद्ध अॅडगुरू भरत दाभोळकर आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. उदय निरगुडकर...
आज हनुमान जयंती.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा देव म्हणजे ‘मारुति’! मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे, हनुमान. शक्ती, भक्ती, कला, चातुर्य आणि बुद्धिमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या...
चिंगारी या भारतातील प्राइम व्हिडिओ-शेअरींग अॅपने आज कडक एंटरटेनमेंटसोबत करार केल्याची घोषणा केली. श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्नील मुनोत या दोन महिला उद्योजिकांनी...
'फक्त मराठी वाहिनी'ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा, वारसा कलेचा’ म्हणत मनोरंजनाची परंपरा अखंडित जपली आहे. वाहिनीने पाककलेवरील 'अंगत पंगत'या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अशा आगळ्यावेगळ्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 1968 साली तयार झालेल्या दुर्मिळ लघुपटाची प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (NFAI) मिळवली आहे.
'महापुरुष डॉक्टर आंबेडकर' या नावाचा हा लघुपट मराठीत असून...
हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याचदिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस...
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी...
एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 16 एमएम आणि 35 एमएमच्या 89 चित्रपटांच्या प्रतींची आपल्या खजिन्यात भर घातली आहे. मराठी चित्रसृष्टीच्या 1950 ते 1970...
World Water Day is observed on 22nd March every year to highlight importance of water conservation and to raise awareness about the global water crisis....
देशभरात सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार; लाखो एकर भूमीची झालेली लूट; वर्ष 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंदिरे भक्तांकडे पुन्हा देण्याचा निर्णय देऊनही त्याची न झालेली अंमलबजावणी; अनेक...