"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे प्रतिष्ठान'तर्फे आयोजित एकांकिका सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा सोहळा प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विनय आपटे यांचे शिष्य अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, सुप्रसिद्ध अॅडगुरू भरत दाभोळकर आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. उदय निरगुडकर...
जो आपल्या जीवनात त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील, अशा शब्दांत नाशिक येथील अध्यात्म, ज्योतिष आणि वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले.
ज्येष्ठ...
'फास्टर फेणे' ही मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कादंबर्यांची मालिका आहे. या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा. रा....
बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेले महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित 'तुकाराम' या भव्य चित्रपटाचा प्रीमियर शो, आज रविवारी फक्त मराठी वाहिनीवर...
कोविडचा विषाणू हा चीननेच सोडला असून त्यामुळे साऱ्या जगात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे चीनवर कारवाई व्हायलाच पाहिजे. केवळ ढालीने किती दिवस लढणार,...
आज अक्षय तृतिया. साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात...
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या दर्जेदार मराठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मे २०२१च्या संपूर्ण महिन्यात 'फक्त मराठी' वाहिनीच्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'फक्त मराठी'ने लॉकडाऊनच्या...
भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्याचे श्रेय आतापर्यंतच्या ज्या काही मोजक्या महान चित्रपट निर्मात्यांना मिळाले आहे, त्यापैकी एक म्हणजे सत्यजित रे. खऱ्या अर्थाने नवनिर्मिती करणारा...
खास महाराष्ट्रातल्या साई भक्तांसाठी फक्त मराठी वाहिनीने “साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’’ ही मराठी मालिका आणली. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पावधीतच अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत...
दादासाहेब फाळके (1870 -1944) म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी भारताला चित्रपटकलेची ओळख करून दिली आणि देशवासियांसमोर अमर्याद कल्पनेचे द्वार खुले करून दिले....