गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहितीवर आधारित छायाचित्रांचे...
बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या समर्थ लेखणीतून “राजा शिवछत्रपती” यांचा इतिहास विविध प्रेरणादायी ग्रंथांतून त्यांच्या ओघवत्या शैलीद्वारे मांडला आहे. शिवरायांवरील हे अलौकिक साहित्य प्रत्येक मराठी...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे २३ ऑगस्ट २०१५ यादिवशी एक अनामिक शिखर सर केल्यानंतर त्यानिमित्ताने गेल्या वर्षापासून मुंबईतल्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू...
भारतातील आणखी चार पाणथळ ठिकाणांना, रामसर ठिकाणे म्हणून रामसर कार्यालयाने मान्यता दिली आहे. गुजरातमधील थोल आणि वाधवाना तर हरियाणातील सुल्तानपूर आणि भिंडवास इथली ही स्थळे आहेत....
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी "स्वरसंचित" या शीर्षकाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जुन्या ध्वनिमुद्रित मैफिलीच्या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक १५ ऑागस्ट रोजी...
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी पर्व. या पर्वात स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्त्वाची मशाल लोकमान्य टिळकांच्या हातातून महात्मा गांधींच्या हाती सोपवली गेली. या महत्त्वपूर्ण...
भाषा व लिपीच्या बाबतीत भारत जितका समृद्ध आहे, तितका क्वचितच जगातील इतर कुठला देश आहे. अनेक पाश्चात्य भाषांना तर स्वतःची लिपीदेखील नाही. देवांची भाषा व...
यावर्षी 'श्रावणी सोमवार' हे व्रत 9, 16, 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर या दिवशी केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावणी सोमवारचे व्रत...
लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘पाणी पाणी’ हा बहुचर्चित कथासंग्रह आता (३ ऑगस्ट २०२१) स्टोरीटेलवर विनय आपटे, लालन सारंग आणि डॉ. गिरीश ओक या दिग्गज कलाकारांच्या आवाजात...