कल्चर +

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५ वर्षे). ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२६ आहे. प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- ७७००९९४४९५

‘जय जय महाराष्ट्र...

मुंबई, दि. ३१ (विशेष प्रतिनिधी)- कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”.. या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत...

27 ते 31...

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय येत्या 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत एससीओ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं,...

चला बागेत! पेपा...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे! या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार...

श्याम तारेंच्या ‘मेघ...

श्याम तारे हे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले असले तरी त्यांचा खास ठसा हा स्तंभलेखकाचा आहे. अनेक...

अदिती जोशी यांच्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘पं. भातखंडे संगीत सभा’ अंतर्गत येत्या रविवारी, २२ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता अदिती जोशी यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले...

विद्या बालनने केले...

मुंबईतल्या भायखळ्याच्या ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’मध्ये कलात्मकतेने मांडण्यात आलेल्या, सुप्रसिद्ध सोशल डॉक्युमेंटरी फोटोग्राफर सुधारक ओलवे यांच्या ‘लावणी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन ख्यातनाम अभिनेत्री विद्या...

…. या ऊबेवर,...

"तसं नेहमीच गारठलेलं असतं मन पण तुझ्या नुसत्या असण्यानेच जणू मिळत राहते ऊब" (सौमित्र) कवीने कुणाला उद्देशून वा तेव्हा त्याच्या मनात काय उलथापालथ झाली असेल ते त्यालाच माहीत... आपण...

राज्यपालांच्या हस्ते ‘एक...

बांधकाम व्यावसायिक व कवी अतुल अग्रवाल यांनी लिहिलेल्या 'एक और दुष्यंत' या गजलसंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी मुंबईत राजभवन येथे झाले. मुंबई...

मानवतेचा संदेश देणारा...

सूफी पंथ हा मानवतेच्या कल्याणाची शिकवण देणारा पंथ असून त्या दिशेने वाट दाखविणारा एक दिवा आहे. धर्म विचारात न घेता मानवता हाच धर्म मानून...
Skip to content