चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

तब्बल १५ वर्षांनंतर...

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज दिल्लीच्या सफदरजंग रेल्वेस्थानकातून खास रेल्वेगाडीतून कानपूरला रवाना झाले. तब्बल १५ वर्षांनंतर देशाचे राष्ट्रपती रेल्वेने प्रवास करत आहेत. आपल्या सात दशकांतल्या...

विनोबा भावेंच्या अनुयायी...

आचार्य विनोबा भावेंचे सान्निध्य व आशीर्वाद लाभलेल्या, माधुरी रावकर यांचे अल्पशा आजारानंतर आज, २४ जून रोजी मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. विनोबांच्या जन्मस्थानाशी...

‘WHO M-Yoga’ मोबाईल...

सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने विकसित केलेले ‘WHO M-Yoga’ या मोबाईल ॲपचा शुभारंभ केला. या ॲपवर,...

७ हजार निवृत्त...

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जून २०१८पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ५०० निवृत्त...

बाजारात लवकरच येणार...

हातांसाठी सौम्य असणारा आणि हातांना कोरडे न करणारा पर्यावरणस्नेही, दीर्घकाळ टिकणारा हँड सॅनिटायझर आता लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. पुण्यातल्या एका स्टार्ट-अपने चांदीच्या अतिसूक्ष्म...

देशभरात आता एकाच...

केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्रालयाने, केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत देशभरात एकाच सामाईक पद्धतीने पीयूसी म्हणजेच प्रदूषण नियंत्रणात असल्याविषयीचे प्रमाणपत्र जारी करण्याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी केली...

विजय शास्त्री यांचे...

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय काशिनाथ शास्त्री (८२) यांचे गोवा येथे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व...

डॉ. उज्ज्वला जाधव...

मुंबईत आपले कर्तृत्त्व गाजविणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबादच्या रणरागिणी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांची भारतीय जनता पक्ष अनुसूचित मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात...

सुट्टीतील गृहपाठासाठी विद्यार्थ्यांचा...

भारतातील बहुतांश भागात उन्हाळी सुट्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक प्रक्रियेवर तसेच सुट्टीतील गृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शिक्षण प्रवासात मदत म्हणून शैक्षणिक अॅप्स आणि...
Skip to content